ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाचा हाय अलर्ट, अनेक जिल्ह्यात यलो आणि ऑरेंज…

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील पुढील पाच दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढणार असून विदर्भासह मध्य महाराष्ट्र व कोकणामध्ये हवामान विभागाच्या वतीने हाय अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यामध्ये पुढील चार दिवसांमध्ये काही भागात पाऊस हजेरी लावू शकतो.…

खाटू श्याम मंदिरातून परतणाऱ्या भाविकांच्या पिकअप व्हॅनचा अपघात : १० ठार तर अनेक गंभीर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक राज्यात अपघाताच्या मालिका सुरु असतांना आता राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात एक भीषण रस्ता अपघात घडला. खाटू श्याम मंदिरातून परतणाऱ्या भाविकांनी भरलेली पिकअप व्हॅन राष्ट्रीय महामार्गावर बापीजवळ उभ्या…

पोलिसांनी स्वातंत्र्य दिनापूर्वी बॉम्बस्फोटाचा कट उधळला ; ६ जणांना ठोकल्या बेड्या !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिल्ली आणि मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे स्वातंत्र्यदिनी बॉम्बस्फोट घडवण्याचा लॉरेन्स बिश्नोई टोळीचा कट उधळून लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी टोळीच्या सहा सदस्यांना अटक केली असून, यामध्ये तीन अल्पवयीन मुलांचा…

महायुतीतील तणाव कायम : स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाची यादी जाहीर !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदावरून वाद गेल्या अनेक दिवसापासून पेटलेला आहे. रायगडच्या पालकमंत्री पदावर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या अदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती.…

रक्षाबंधन निमित्त प्रवासी बंधू कडून एसटीला १३७ कोटी रुपयांची ओवाळणी…!

मुंबई : प्रतिनिधी यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे ८ ते ११ ऑगस्ट या चार दिवसांमध्ये प्रवाशांनी तुडुंब भरलेले एसटीमधून महामंडळाला १३७.३७ कोटी रुपयांची उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे ११ ऑगस्टला एका दिवशी तब्बल ३९…

सोलापूरला आकाशमार्गाची जोड: व्हायबिलिटी गॅप फंडिंगचा मोठा निर्णय !

सोलापूर : प्रतिनिधी बऱ्याच वर्षांपासून प्रतीक्षा सोलापूर मुंबई विमानसेवेचा मार्ग मोकळा झाला आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोलापूर -पुणे - मुंबई विमानसेवेकरीता व्हायबिलिटी गॅप फंडिंग देण्यास मंजुरी देण्यात आली.…

महायुतीत वादाची ठिणगी : “‘जनाची नाही तर मनाची ठेवा’” भाजप नेत्याचा टोमणा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुतीचे जलसंपदा मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी धाराशिव येथील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते शरद पवार यांच्यावर…

लागा तयारीला : राज्यात होणार १५ हजार नवीन पोलीस भरती !

मुंबई  : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून राज्यातील तरुण-तरुणी पोलीस होण्याची तयारी करीत असतांना आता पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यासाठी एक महत्वाची बातमी आली आहे. महाराष्ट्र पोलिस दलात सुमारे १५ हजार नवीन पोलिस भरतीस मंत्रिमंडळाने मंजुरी…

खळबळजनक : दुहेरी हत्याकांडाने भिवंडी हादरली : एक भाजपचा पदाधिकारी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील भिवंडी शहरात धारदार शस्त्राने दोन जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी आणि त्यांचे सहकारी तेजस तांगडी यांचा मृत्यू…

…आता शेतकऱ्याच्या खिशात भरपूर पैसा येईल ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी !

पुणे : वृत्तसंस्था शेतकरी श्रीमंत झाला तरच आपला देश श्रीमंत होईल. त्यासाठी धान्यापासून जैवइंधनाची निर्मिती करण्यावर भर दिला जात आहे. हायड्रोजन, इथेनॉल, जैविक डांबर, आयसोबिटेनॉल असे इंधन लवकरच शेतकरी करू लागेल, तेव्हाच आपला देश जगातील…
Don`t copy text!