Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
मोठी बातमी : भारताचा सर्वात मोठा शत्रू ठार !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या दोन दिवसापासून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून अनेक दहशतवादी ठार होताय. भारताचा आणखी एक मोठा शत्रू पाकिस्तानाला मारला गेल्याची बातमी आहे. रौफ अजहरचा मृत्यू झाल्याची बातमी पाकिस्तानी माध्यमांमध्ये सुरु आहे.…
पर्यटक व प्रवाशासाठी महत्वाची बातमी : देशातील ‘हे’ विमानतळ बंद !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या आतंकी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर, भारताने पाकिस्तानवर हल्ला केलाय. आज सकाळी लवकर “ऑपरेशन सिंदूर” अंतर्गत भारतीय सेनेने पाकिस्तान आणि…
१२ ड्रोन हल्ल्यांनी पाकिस्तानची टरकली !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने ९ दहशतवादी तळ नष्ट केल्याची घटना घडल्यानंतर आता पाकिस्तान पूर्णतः हादरले आहे. पाकिस्तानातील आता कराचीमध्येही बॉम्बस्फोट झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानात सध्या भितीचे वातावरण…
राज्यात पुन्हा राजकीय भूकंप : शरद पवारांचे संकेत !
पुणे : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचे संकेत स्वतः शरद पवार यांनी दिले आहेत. शरद पवार यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला आहे. आमच्यातील एका गटाला…
चारधाम यात्रेदरम्यान हेलिकॉप्टर कोसळून 5 भाविकांचा मृत्यू
उत्तरकाशी :वृत्तसंस्था
देशातील अनेक भाविक सध्या चारधाम यात्रेला निघाले असतांना चारधाम यात्रेदरम्यान गुरुवारी उत्तरकाशी जिल्ह्यात हेलिकॉप्टर कोसळून भीषण दुर्घटना घडली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर दोन जण गंभीर जखमी…
‘ऑपरेशन सिंदूर’ सुरूच : इतक्या दहशतवाद्यांचा झाला खात्मा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जम्मू-काश्मिरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यानी केलेल्या हल्ल्याचा सूड म्हणून केंद्र सरकारने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले. यात 100 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती…
“साहेब, आता तरी माफ करा…” ; अजित डोभाल यांना आला फोन !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताने बुधवारी मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणावर जोरदार हल्ला चढवण्यात आला. ड्रोनद्वारे मिसाईल डागण्यात आली. यामध्ये दहशतवादी, त्यांचे अब्बाजान ठार झाले. दहशतवाद्यांचे ट्रेनिंग सेंटर उद्धवस्त…
मोठी बातमी : ऑपरेशन सिंदूरनंतर अल कायदाची भारताला धमकी !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
६ मे रोजी भारतीय हवाई दल आणि लष्कराने अभूतपूर्व लष्करी ऑपरेशन “ऑपरेशन सिंदूर” राबवले. याअंतर्गत, पाकिस्तानमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले. यावेळी हल्ला फक्त हवाई दलाने केला नाही तर लष्कराच्या तोफखाना…
वाघाने फक्त पंजा उगारला आहे ; गृहराज्यमंत्र्यांची प्रतिक्रिया !
मुंबई : वृत्तसंस्था
पहलगाम हल्ल्याचा भारताने बदला घेतल्यानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी भारतीय सैन्याचे कौतुक केले आहे. भारतीय लष्कराने यशस्वी पार पाडलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारतीय लष्करावर देशभरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे. तसेच…
छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर रंगला मॉक ड्रिलचा थरार !
छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
देशातील जम्मू काश्मीरच्या पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर भारत – पाकमध्ये मोठा तणाव वाढला असून या दोन्ही देशांत केव्हाही युद्ध पेटले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने खबरदारी म्हणून देशभरातील…