Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
मंत्री गोरे प्रकरण ; रामराजे नाईक निंबाळकरांना पोलिसांची नोटीस !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामीच्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाच्या तपासाचे धागेदोरे आता राज्याचे माजी विधानपरिषद सभापती आणि शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे…
गृहमंत्र्यांचा इशारा : दहशतवाद्यांना शोधून ठेचणार !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील जम्मू काश्मीर येथील पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील प्रत्येक दहशतवाद्याचा शोध घेऊन उत्तर दिले जाईल, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी दिल्लीमध्ये दिले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर…
मोठी बातमी : मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली !
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली आहे. जालना येथून बीड दौऱ्यावर जात असताना त्यांना रस्त्यातच भोवळ आली. त्यामुळे बीड येथील दौरा सोडून त्यांना छत्रपती संभाजीनगर…
पाकिस्तान बरोबर आता युद्ध व्हावे : शरद पोंक्षे यांचं वक्तव्य
मुंबई : वृत्तसंस्था
पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर राजकीय, सामाजिक क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया येत असतांना आता अभिनेते शरद पोंक्षे यांनी देखील खळबळजनक प्रतिक्रिया दिली आहे. आता बास झालं, पाकिस्तानच्या घरात घुसून मारले पाहिजे.…
राज्यात आता खंडणीखोरांचे साम्राज्य पसरले ; माजी मुख्यमंत्र्यांचे टीकास्त्र !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत असतांना महायुती सरकारवर विरोधक टीका करत असतांना आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी महायुती सरकारवर निशाणा साधताना केली आहे.…
देशात जातीनिहाय जनगणनेची गरजच नाही ; मनोज जरांगे पाटील !
मुंबई : वृत्तसंस्था
केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत देशभरात होत असताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मात्र अशा जनगणनेची कोणतीही गरज नसल्याची विरोधाभासी प्रतिक्रिया दिली आहे. जातीनिहाय जनगणना…
उपमुख्यमंत्री शिंदेंचा दावा : पाकवर कडक कारवाई करणारे मोदी पहिले पंतप्रधान !
मुंबई : वृत्तसंस्था
जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला झाल्यानंतर राजकीय क्षेत्रातून अनेक खळबळजनक प्रतिक्रिया येत असतांना आता पाकिस्तानवर कडक कारवाई करणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान असल्याचा दावा शिवसेना नेते…
‘फडणवीस पीक विमा पॅटर्न’ अन्यायकारक ; कॉंग्रेस नेत्यांचा हल्लाबोल !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने पीक वीमा योजनेत मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत केलेला नवा बदल चुकीचा असून तो शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. २५ वर्षापासून सुरु असलेली विमा योजना बंद करण्याची गरज नव्हती. योजनेत काही त्रुटी…
राज्यात ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले!’ : दिग्दर्शकाची मोठी घोषणा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या सामाजिक आणि राजकीय घडामोडी जेव्हा संभ्रमाच्या उंबरठ्यावर उभ्या राहतात, तेव्हा इतिहास आपली उपस्थिती पुन्हा नोंदवतो. या पार्श्वभूमीवर, लेखक-दिग्दर्शक महेश मांजरेकर एक नवा सिनेमॅटिक प्रवास घेऊन येत आहेत…
मे महिन्याच्या सुरुवातील आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमती झाल्या कमी !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आजपासून मे महिन्यांची सुरुवात चांगली झाली आहे. आज गुरुवार १ मे २०२५ पासून संपूर्ण भारतात एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (आयओसी) च्या अपडेट्स दरांनुसार, १९ किलोचा व्यावसायिक…