ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

प्रशासनाचा मोठा इशारा : पावसाच्या हाहाकारामुळे ‘या’ जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला असून अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली. हेच नाही तर अजूनही पाऊस थांबण्याचे नाव घेत नाहीये. आज भारतीय हवामान विभागाकडून अत्यंत मोठा इशारा देण्यात आलाय. रेड अलर्टसह ऑरेंज…

पूरग्रस्त भागातील महिलांसाठी मंत्री आदिती तटकरेंनी घेतला महत्वाचा निर्णय !

पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात गंभीर पूरस्थिती पाहायला मिळत आहे. विशेषता मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण परिस्थिती पाहायला मिळत आहे. धाराशीव, सोलापूर, अहिल्यानगर या जिल्ह्यांना पुराचा खूप जास्त…

राज्यातील स्थानिक निवडणुकीबाबत मुख्यमंत्र्यांचे महत्वाचे संकेत !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचे विधान करत संकेत दिले आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक भारतीय जनता पक्ष, शिवसेना…

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचे मोठे विधान !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील मराठवाड्यात अतिवृष्टीचे संकट इतके मोठे आहे की जितकी मदत केली तरी ती कमी आहे. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय घेणे अपरिहार्य आहे. सरकार या बाबतीत गंभीर असून शेतकऱ्यांचे दुःख दूर करणे, त्यांना उभे करणे व…

दादांची जोरदार फटके बाजी : बघता-बघता रमेश आप्पांसोबत माझीही केसं उडाली!

बारामती : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेत बारामतीत हजेरी लावताना शेतकऱ्यांचे हित, बँकेचे आधुनिकीकरण आणि ऑनलाइन गेमिंगपासून सावध राहण्याचा सल्ला…

मुसळधार पावसाने शेतकरी उपाशी अन जिल्हाधिकाऱ्यांचा नृत्याचा व्हिडिओ व्हायरल !

धाराशिव : वृत्तसंस्था मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, धाराशिव, बीड, सोलापूर या भागातील शेतकरी आणि सामान्य नागरिक मोठ्या संकटात आहेत. शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, जनावरे मृत्युमुखी पडली…

पावसाचा कहर पुन्हा सुरू : सीना नदीला पूर, सोलापूर जिल्हा सतर्क !

सोलापूर : प्रतिनिधी धाराशिव, सोलापूर आणि परिसरातील जिल्ह्यांना मागील १५ दिवसांपासून मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आता पुन्हा एकदा हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे…

निवडणुकीच्या तयारीला आला वेग : शिंदे गटाने केला इतक्या जागावर दावा !

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयानं या जानेवारी २०२६ पर्यंत घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. संपूर्ण…

जयंत पाटलांची पाहणी : सरकारकडे केली मोठी मागणी !

बीड : वृत्तसंस्था राज्यातील मराठवाड्यासह बीड जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे सरकारने तातडीने ठोस मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील…

धक्कादायक : पत्रकार पुत्राच्या निर्घृण हत्येने बीड हादरले !

बीड : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील बीड जिल्ह्यात वाढत असलेल्या गुन्हेगारीची चर्चा सुरु असताना आता बीड शहरातील गुन्हेगारी विश्वाला हादरवणारी मोठी घटना गुरुवारी रात्री घडली. माने कॉम्प्लेक्ससारख्या कायम गजबजलेल्या परिसरात…
Don`t copy text!