Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
शिंदे गटाच्या आमदारावर उद्घाटनावेळी हल्ला !
अहिल्यानगर : वृत्तसंस्था
राज्यातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. संगमनेर फेस्टिव्हलच्या उद्घाटनावेळी हा हल्ला झाल्याची माहिती आहे. या कार्यक्रमात गेले असता अमोल खताळ यांच्याशी हात…
मोठी बातमी : उपमुख्यमंत्री अजित पवारांवर कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न !
अहिल्यानगर : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात सध्या मराठा समाजाचे आंदोलन तीव्र होत असतांना आता अहिल्यानगर येथील संगमनेर येथे गुरुवारी रात्री शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी…
राज्यात भीषण अपघात : भरधाव चारचाकी विहिरीत कोसळून ५ ठार !
जालना : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना एक भीषण अपघाताची घटना जालना जिल्ह्यातून समोर आली आहे. जाफराबाद तालुक्यात टेंभुर्णी ते राजूर रस्त्यावर एका भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी (२९ ऑगस्ट)…
जगाची नजरच नाही, तर विश्वासही भारतावर ; पंतप्रधान मोदी !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी जपानच्या २ दिवसांच्या दौऱ्यावर आले. यादरम्यान त्यांनी टोकियो येथे झालेल्या भारत-जपान संयुक्त आर्थिक मंचाच्या बैठकीला संबोधित केले. त्यांनी आपल्या भाषणात भारताला…
आंदोलक दहशतवादी नाहीत, मराठी माणसं आहेत ; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी 10 वाजल्यापासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरुवात केले आहे. राज्यभरातून विविध मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. याचदरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे…
सरकारने गोळ्या घातल्या तरी आता मुंबई सोडणार नाही ; मनोज जरांगे पाटील !
मुंबई : वृत्तसंस्था
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आज सकाळी १० वाजल्यापासून उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्यासोबत हजारो आंदोलक सहभागी झाले आहेत. सर्व मागण्या मान्य झाल्या शिवाय मुंबई सोडणार नाही.…
गड-किल्ल्यांचा इतिहास समजून घेण्याची गरज
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
गणेशोत्सव हा केवळ श्रद्धा, भक्ती आणि आनंदाचा सोहळा नसून तो समाजप्रबोधनाचा उत्सव आहे. या प्रबोधनपरंपरेला खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचे काम विवेकानंद प्रतिष्ठान करत आहे, अशा शब्दांत इतिहास अभ्यासक विनायक खोत यांनी…
मराठवाड्यासह विदर्भात पावसाचा हाहाकार : अनेकांचा संपर्क तुटला !
पुणे : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून विदर्भ, मराठवाड्यात सतत सुरु असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन कोलमडले आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून, मन्याड नदीला पूर आला आहे. लिंबोटी धरण पूर्ण क्षमतेनं भरल्याने…
मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल ; कार्यकर्त्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी मराठा समाजाचे मनोज जरांगे यांनी त्यांच्या अंतरवाली सराटी या गावातून थेट मुंबईच्या दिशेने पदयात्रेला सुरुवात केली. आज जरांगे यांच्यासह त्यांच्यासोबत हजारो मराठा…
मोठी बातमी : मराठा समाजाच्या आंदोलकाचा हार्टअटॅकने मृत्यू !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यात मराठा आंदोलन शिगेला पोहोचत असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. आज मराठा आंदोलन मुंबईत दाखल होणार आहे. सध्या मनोज जरांगे पाटील शिवनेरीवर दाखल झाले आहे. काही वेळात ते पुण्याच्या दिशेने निघतील. दरम्यान एक…