ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

राज ठाकरेंचा कठोर आदेश : वैभव खेडेकर यांच्यासह चौघांची केली हकालपट्टी !

मुंबई  : वृत्तसंस्था मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसापासून संघटनेत अनेक बदल करीत असतांना आता मनसेचे राज्य सरचिटणीस आणि कोकण संघटक वैभव खेडेकर यांच्यासह अविनाश सौंदळकर, संतोष नलावडे आणि सुबोध जाधव यांची पक्षातून हकालपट्टी…

गावोगावी शेतकर्‍यांची ‘गोपालक सेना’ उभी करणार ; आ.खोत यांचा इशारा !

सोलापूर : वृत्तसंस्था देशी गोवंशाचे जतन करणारे खरे गोरक्षक शेतकरीच आहेत. ‘शो’ची कुत्री पाळणार्‍या शहरातील लोकांनी आम्हा शेतकर्‍यांना गाईवर प्रेम कसे करावे, हे शिकवू नये. तथाकथित गोरक्षक शेतकर्‍यांची गाडी अडवून त्यांची लूट करत आहेत.…

भरधाव कंटेनरची भाविकांनी भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला जबर धडक : ८ जणांचा मृत्यू !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक राज्यात अपघाताच्या घटना घडत असतांना आता उत्तर प्रदेशातून एक भीषण अपघाताची घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये एक रस्ते अपघात झाला आहे. येथे एका कंटेनरने भाविकांनी भरलेल्या…

यूजीसीचा आदेश: काही अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन प्रवेश बंद !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील विद्यापीठ अनुदान आयोगाने एक मोठा निर्णय घेतला असून देशभरातील उच्च शिक्षण संस्थांना आरोग्य सेवा आणि संबंधित विषयांचे अभ्यासक्रम दूरस्थ किंवा ऑनलाईन पद्धतीने चालवण्यास मनाई केली आहे. हा नियम २०२५ च्या शैक्षणिक…

डेड बॉडीमध्ये तुम्ही किती पैसे खाल्ले ; मंत्री महाजनांचा ठाकरेंवर गंभीर आरोप !

मुंबई : वृत्तसंस्था महायुती सरकारचे मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी बडबड करण्यापेक्षा लोकांमध्ये जाऊन बोलावले, कार्यकर्त्यांना कामाला लावावे. याला त्याला बोगस…

आता ही शेवटची लढाई असेल ; कुठल्याही नेत्यांचे ऐकून गावात थांबू नका !

मुंबई : वृत्तसंस्था तुमच्या जातीचा आमदार, खासदार आहे म्हणून तुमच्या पोराबाळांची फी माफ होणार नाही, त्याला नोकरी मिळणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने मुंबईला यावे. कुणा राजकीय नेत्याचे ऐकून गावात थांबू नका. तुमच्या आमदार, खासदारांना मुंबईला…

आ.नितेश राणेंचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप !

मुंबई :  वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका लुटल्याचा गंभीर आरोप राणे यांनी केला आहे.…

जरांगे पाटलांनी कागद आणि पेन घेऊन चर्चेला यावे ; मंत्री पाटलांचे आवाहन !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आरक्षणासाठी मोर्चाद्वारे मुंबईला निघालेल्या मनोज जरांगे यांनी कागद आणि पेन घेऊन सरकारसोबत चर्चेला यावे, असे आवाहन उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. आरक्षणाबाबतच्या मागण्या शांततेत…

मी मटण खाल्लेले माझ्या पांडुरंगाला चालते ; खा.सुळेंचा विरोधकांना प्रश्न !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारवर नेहमीच शरद पवार गटाच्या खा.सुप्रिया सुळे आरोप करीत असतांना आता पुन्हा एकदा खा.सुळे यांनी महायुती सरकारला डिवचले आहे. मी मटण खाल्लेले माझ्या पांडुरंगाला चालते, तर तुम्हाला काय अडचण? असा प्रश्न…

तर मग ठरलं : लाखो मराठ्यांना घेऊन जरांगे पाटील मुंबईत दाखल होणार !

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा, अशी मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील २७ ऑगस्ट रोजी मुंबईकडे कूच करून २८ ऑगस्ट रोजी मुंबई शहरात दाखल होणार आहेत. त्यांच्यासोबत आंतरवाली सराटी येथून लाखो बांधव असतील, असे…
Don`t copy text!