Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
पुरी : जगन्नाथ मंदिरावर हल्ल्याची धमकी, पोलिसांकडून तपास सुरू
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पुरीच्या जगन्नाथ मंदिरावर दहशतवादी हल्ल्याची धमकी मिळाली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, माँ बुधी ठाकुरानी मंदिराच्या भिंतीवर ओडिया भाषेत लिहिलेले दोन धमकीचे पोस्टर आढळले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू…
तरुणांसाठी महत्वाची बातमी : अग्निवीरांची संख्या वाढणार, बजावली मोठी कामगिरी !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील केंद्र सरकारने जेव्हा अग्निपथ योजना सुरू केली तेव्हा त्याला जोरदार विरोध करण्यात आला. ही योजना तरुणांसोबत भेदभाव करणारी असल्याचा आरोप करत विरोधकांनी ही योजना मागे घेण्याची मागणी केली. दरम्यान, आमी, नौदल…
खळबळजनक : जम्मू- काश्मीरमध्ये ढगफुटी, १२ जणांचा दुर्देवी मृत्यू !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात गुरुवारी (दि. १४ ऑगस्ट) मचैल माता यात्रेच्या मार्गावरील चिशोती या दुर्गम गावात ढगफुटी झाली. ज्या ठिकाणी ढगफुटी झाली तेथे १२ जणांचे मृतदेह मिळाले आहेत, अशी माहिती…
सचिन तेंडुलकर यांच्या घरात लगीनघाई : अर्जुनचा उरकला साखरपुडा !
मुंबई : वृत्तसंस्था
भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज खेळाडू अर्थात सर्वांचा लाडका मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलक यांच्या घरात लगीनघाई सुरू झाली आहे. सचिन तेंडुलकर यांचा मोठा मुलगा क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकर याने त्याची बालमैत्रीण सानिया…
दादांनी केले सूरज चव्हाण यांचे प्रमोशन : अंजली दमानिया संतापल्या !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापूर्वी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाटगे यांच्यावरील मारहाण प्रकरणात सूरज चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. या प्रकरणामुळे सूरज चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता, आणि ते काही काळ…
भाजपच्या पलटवारानंतर राहुल गांधींची झाली कोंडी !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमावरून सुरू असलेल्या वादादरम्यान, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्षावर (भाजप) 'मतचोरी'चा आरोप केला आहे. या आरोपांना भाजपने आज जोरदार…
महाराष्ट्राला नपुंसक बनवत आहात का?; संजय राऊतांचा हल्लाबोल !
मुंबई : वृत्तसंस्था
छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे वरण-भात तुप खाऊन लढायला गेले का? ते मांस खात होते.बाजीराव पेशवे देखील मांस खात होते, त्याशिवाय युद्धावर लढता येत नाही. आता सीमेवरच्या सैन्याला सुद्धा मांस खावेच लागते. वरण-भात तूप…
..तर महाराष्ट्र कायमस्वरुपी बंद राहील ; मनोज जरांगे पाटलांचा इशारा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आत्ता चांगलेच आक्रमक झालेत. त्यांनी बुधवारी परभणीत बोलताना मराठा समाजाला 29 ऑगस्ट रोजी दिसेल त्या मार्गाने मुंबईत शिरण्याचे आवाहन केले. आमचे आंदोलन…
मंत्रीपद गेल्यावर देखील सरकारी बंगल्याचा वापर ; करुणा शर्मांचा सणसणीत इशारा
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करुणा शर्मा यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. मुंबईत तीन आलिशान फ्लॅट असतानाही मुंडे सरकारी निवासस्थान ‘सातपुडा’मध्ये राहत…
स्वातंत्र्यदिनी मांस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय : खा.ओवैसी आक्रमक !
मुंबई : वृत्तसंस्था
एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी स्वातंत्र्यदिनी कत्तलखाने आणि मांस दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयावर जोरदार टीका केली. तसेच महापालिका अधिकाऱ्यांच्या या निर्णयाला असंवेदनशील आणि असंवैधानिक म्हटले…