ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने काढली पाकिस्तानची लाज !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या तीन दिवसापासून भारत पाकिस्तान यांच्यात तणाव सुरु असून दोन्ही देशात जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. मात्र त्यानंतर दोन्ही देशात संमतीने युद्धविराम जाहीर करण्यात आलं. याबाबत शनिवारी 10 मे रोजी परराष्ट्र…

पाकड्यांचे नापाक कारनामे : बीएएसएफ जवानाला आले वीरमरण !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पहलगाम हल्ल्यानंतर भारताने एअर स्ट्राईक करत पाकिस्तानला हादरला दिला. त्यानंतर पाकिस्तानकडून सीमारेषेवर कारवाया सुरू झाली. यावेळी झालेल्या गोळीबारात जम्मू काश्मीर सीमारेषेवर तैनात बीएएसएफ जवान मोहम्मद इम्तियाज…

अखेर पाकडे झुकले ; युध्दविरामची घोषणा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून भारत-पाकीस्तानमध्ये तणाव वाढला असतांना भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकची घबराट झाली असून आज त्यांनी स्वत:हून युध्दविरामाचा प्रस्ताव पाठविला असून आज सायंकाळपासून युध्दविराम लागू झाला आहे.…

आरोग्य विभागातील मोठी बातमी : अधिकाऱ्यांनी दिले नवीन निर्देश !

मुंबई  : वृत्तसंस्था भारत आणि पाकिस्तान युद्धसदृश परिस्थिती आहे. यामुळे सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग देखील सतर्क झाले आहेत. शुक्रवारी उच्च अधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या प्रमुखांमध्ये झालेल्या बैठकीत डॉक्टर आणि आरोग्य…

…तर नागरिकही देवू शकतात युद्धात योगदान ; माजी मंत्री भुजबळ !

नाशिक : वृत्तसंस्था भारत-पाकमधील युद्धसदृश्य स्थितीत प्रत्येक नागरिकही जबाबदारीने वागून यात आपले योगदान देऊ शकतो, असे प्रतिपादन सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केले आहे. भारत-पाक युद्धात सर्वसामान्य जनता…

…तर डायरेक्ट ॲक्शन घ्यायची असते ; शरद पवार !

पुणे  : वृत्तसंस्था भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण असतांना दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले केले जात आहेत. भारताच्या सीमेवर पाकिस्तानी सैन्य कुरघोड्या करतच आहे, त्याला भारतीय सैन्य सडेतोड उत्तर देत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर…

पवारांच्या एकत्र येण्यावर सुप्रिया सुळे यांचे मोठे विधान !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी असून आता शरद पवार पक्षाचा एक गट अजित पवार यांच्यासोबत येण्याची जोरदार चर्चा सुरु असतांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी काल एक…

भारत-पाकिस्तानमध्ये तणावानंतर देशातील ३७  विमानतळ बंद !

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था गेल्या चार दिवसापासून भारत-पाकिस्तानमध्ये तणावानंतर आता आठ राज्यांमधील 37 विमानतळ उद्या (शनिवार)पर्यंत बंद करण्यात आले आहेत. यामध्ये जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, मध्य…

महत्वाची बातमी : विराट कोहलीने घेतली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती !

मुंबई : वृत्तसंस्था देशातील प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या गळ्यातील ताईत असलेल्या भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआयला)…

मुख्यमंत्र्यांचे निर्देश : राज्यातील ‘या’ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द !

मुंबई : वृत्तसंस्था भारत-पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला असून राज्याने सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन आणि इतर अनेक विभागांमधील उच्च अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबरीने…
Don`t copy text!