ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल ; महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक…

नागपूर, दि. १८ : महाराष्ट्राचा लोकायुक्त कायदा झाला पाहिजे असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सांगत होते. अण्णा हजारे समितीने दिलेला रिपोर्ट शासनाने स्वीकारला असून नवीन लोकायुक्त कायदा तयार करण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली…

हे चालणं हे एक प्रतिकात्मक, आजपर्यंत ज्यांनी आपल्याला डिवचलं त्यांच्या छाताडावर चालण्याची हीच वेळ…

मुंबई : मुंबईमध्ये निघालेल्या हल्लाबोल मोर्चामध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील सहभागी झाले होते. ते काय बोलतात याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. या मोर्चासाठी जमलेल्या महाराष्ट्र प्रेमींना उद्देशून उद्धव ठाकरे यांनी केलेले…

देवी-देवता, संत, वारकर्‍यांना शिव्या घालणार्‍या, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल माहिती नसलेल्या,…

मुंबई, 17 : जे लोक देवी-देवतांना शिव्या देतात, जे संतांना शिव्या देतात, जे वारकरी संप्रदायाला शिव्या देतात, ज्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला, तो कोणत्या वर्षी झाला, हे माहिती नाही, अशा मंडळींचा आजचा नॅनो मोर्चा…

दसरा मेळाव्यासाठी १० कोटी रुपये खर्चून महामंडळाच्या बसेस बुकींग केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाचा शिंदे…

मुंबई : शिवसेनेच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच दोन दसरा मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेनेने मुंबईतील बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेतला होता. यासाठी गर्दी जमवण्याची जबाबदारी सर्व आमदारांवर सोपवण्यात आली…

मविआच्या मोर्चा विरोधात भाजपाचे आंदोलन म्हणजे ”चोराच्या उलट्या बोंबा’’ – नाना पटोले

मुंबई : महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र विकास आघाडीच्या 17 तारखेच्या हल्लाबोल मोर्चाने भारतीय जनता पक्षाची झोप उडाली आहे. जनतेत असलेला संताप या मोर्चातून व्यक्त होत असल्याने लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मोर्चाच्या…

महाविकास आघाडीचा मोर्चा हा सरकारला धडकी भरवणारा असेल – जयंत पाटील

सांगली दि. १६ डिसेंबर - राज्यपाल व भाजपचे लोक महापुरुषांबाबत अनुउद्गार काढत आहेत. राज्यातील मंत्री खालच्या पातळीवर बोलून महापुरुषांच्या कार्याचा अपमान करत आहेत. आज महाराष्ट्रात प्रचंड बेरोजगारी आहे. यावर तोडगा न काढता बेरोजगारीवर अधिक भर…

दर्जेदार रस्त्यांच्या माध्यमातून राज्याची वेगळी ओळख निर्माण करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यातील रस्त्यांमुळे विविध शहरे जोडली जात आहेत. समृद्धी महामार्गाप्रमाणे मुंबईसह मोठ्या शहरांना जोडणाऱ्या रस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. काही रस्ते प्रगती पथावर आहेत. अशा दर्जेदार रस्त्यांची निर्मिती करण्याला प्राधान्य देण्यात…

हिंदुजा ग्रुप राज्यात सुमारे ३५ हजार कोटी रुपयांची करणार गुंतवणूक, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या…

मुंबई : महाराष्ट्रात उद्योगांनी गुंतवणुकीसाठी पुढे यावे या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या आवाहनाला जगभरातील विविध उद्योजकांसह उद्योग समूहांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आज, हिंदुजा समूहाने महाराष्ट्रात विविध ११ क्षेत्रांमध्ये…

जी-२० : पहिल्या विकास कार्यगटाच्या मुंबईतील बैठकांची सांगता

मुंबई : भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळात, मुंबईत पहिल्या विकास कार्य गटाच्या (DWG) झालेल्या बैठकीत, डेटा म्हणजेच संकलित माहिती आणि आकडेवारीचा विकासासाठी उपयोग करणे आणि हवामान बदलविषयक कृती यावर भरीव आणि ठोस चर्चा झाली. या विकास…

महाराष्ट्रातील तमाम जनतेने महामोर्चात सहभागी व्हावे – अजित पवार

मुंबई दि. १५ डिसेंबर - सतत महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य आणि गरळ ओकण्याचे काम थांबायला तयार नाही त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून हा मोर्चा राजकीय पक्षाशी निगडित नसल्याने या महामोर्चाला राज्यातील सर्व जनतेने उपस्थित…
Don`t copy text!