ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जामिनाला दहा दिवसांची स्थगिती

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. मात्र अवघ्या काही वेळातच न्यायालयाने त्यांच्या जामिनाला दहा दिवसांची स्थगिती दिली आहे. त्यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दहा…

पाणलोट विकासाची अधिकाधिक कामे हाती घ्या – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ६:- ' मृद व जलसंधारण विभागाने पाणलोट विकासाची अधिकाधिक कामे हाती घेऊन स्थानिक सिंचन क्षमता वाढेल यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी विभागाचे बळकटीकरण आणि आर्थिक तरतूद यासाठी सर्वतोपरी पाठबळ दिले जाईल,' असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

सीमा भागातील प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी – बाळासाहेब थोरात

मुंबई, दि. ७ डिसेंबर सीमा भागात कर्नाटकातून मराठी बांधवांवर होत असलेले हल्ले अत्यंत गंभीर असून सीमा प्रश्नाने वेगळे वळण घेतले आहे. महाराष्ट्रातील ट्रक, बस व वाहनांची तोडफोड केली जात आहे. महाराष्ट्र कर्नाटकची अशा प्रकारची दंडेली सहन करणार…

शाळा स्थलांतर प्रमाणपत्राअभावी शालेय विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबणार नाहीत – शालेय शिक्षण…

मुंबई : राज्यातील कोणत्याही अभ्यासक्रमाच्या प्राथमिक अथवा माध्यमिक शाळेत इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गात प्रवेशासाठी अन्य शाळेतून आलेला विद्यार्थी मागणी करीत असेल अशा विद्यार्थ्याला आता सुलभरितीने प्रवेश घेता येणार आहे. शाळा स्थलांतर…

फुरसुंगी-उरुळी गावांसाठी नवीन नगरपालिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णयन, वीन नगरपालिका नागरी…

मुंबई, दि. ६: पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये समाविष्ट फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांची नवी नगरपालिका करण्याचा निर्णय आज येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. ‘या नगरपालिकेच्या माध्यमातून या गावांतील नागरिकांच्या नागरी सुविधांचा…

महाराष्ट्रातील वाहनांच्या तोडफोडीबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली नाराजी,…

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाने पुन्हा डोके वर काढली आहे. बेळगावातील हिरे बागेवाडी टोलनाक्यावर कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र पासिंग असलेल्या पाच वाहनांवर हल्ला केला होता. याशिवाय महाराष्ट्राची पासिंग असलेल्या…

येत्या २४ तासामध्ये महाराष्ट्रातील वाहनांवरील हल्ले थांबले नाही तर सुटणार्‍या संयमाची जबाबदारी…

मुंबई दि. ६ डिसेंबर - येत्या २४ तासामध्ये महाराष्ट्रातील वाहनांवरील हल्ले थांबले नाहीत तर या संयमाची एक वेगळी परिस्थिती पहायला मिळाली तर याची संपूर्ण जबाबदारी कर्नाटकचे मुख्यमंत्री व कर्नाटक सरकारवर राहणार आहे असा इशारा राष्ट्रवादी…

कर्नाटकात महाराष्ट्राच्या गाड्यांवरील भ्याड हल्ल्याचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून निषेध

मुंबई, दि.६ डिसेंबर - मराठी भाषिक बेळगाव भागात महाराष्ट्राच्या गाड्यांवर कन्नड गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. महाराष्ट्राच्या गाड्यांवरचा हल्ला महाराष्ट्राच्या…

वाढत्या महागाईत ग्राहकांना मोठा दिलासा देणारी बातमी! खाद्यतेलाच्या किंमती होणार अजून स्वस्त

नवी दिल्ली : वाढत्या महागाईत दिलासा देणारी बातमी आहे. खाद्यतेलाच्या किंमती अजून स्वस्त होणार आहेत. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विदेशातून आयात करण्यात येणाऱ्या खाद्य तेलाच्या किंमती घसरल्याने खाद्य तेलाच्या बाजारात मोहरी,…

शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना उदयन रांजेनी दिला निर्वाणीचा इशारा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या…

रायगड : देशाला स्वराज्य, सर्वधर्म समभावाचाआदर्श विचार देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्रपट, लिखाण व वक्तव्यांतून सातत्याने अवमान केला जात आहे. वर त्याचे समर्थन करण्याचे धाडसही दाखवले जात आहे. मात्र, आता शिवरायांचा अपमान सहन करणार…
Don`t copy text!