Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
केंद्रीय मंत्री नारायण राणे, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर कोकणच्या दौऱ्यावर
मुंबईः कोकणात बुधवारी आणि गुरुवारी झालेल्या पावसामुळं खेड, महाड, चिपळूण परिसरात भीषण स्थिती निर्माण झाली आहे. महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाली आहे. पुराचे पाणी जर ओसरण्यास सुरुवात झाली असली तरी अद्याप संकट कायम आहे. या पूरस्थितीची पाहणी…
ब्रेकींग : पूरग्रस्त भागातील JEE विद्यार्थ्यांना पुन्हा परिक्षा देण्याची संधी
मुंबई, दि.२५ : राज्यात सध्या अनेक ठिकाणी महापुराने जनतेला हैराण केले आहे त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे या पार्श्वभूमीवर पूरग्रस्त भागातील JEE विद्यार्थ्यांना पुन्हा परिक्षा देण्याची संधी मिळणार आहे.
कोल्हापूर ,पालघर…
कोकणवासीयांची बिस्कीट व मेणबत्त्यावर बोळवण करू नका, यावेळी मनापासून मदत करा – केशव उपाध्ये
मुंबई : राज्यात गेल्या तीन चार दिवसांपासून पावसाने जोरदार तडाखा लावलेला आहे. राज्यातील अनेक भागात पूर आला असून अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी महाडमधील तळीये गावात जाऊन पाहणी केली. यावरुन…
आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या प्रक्रियेला वेग; ऑक्टोबरपासून दोन अभ्यासक्रम होणार सुरू –…
मुंबई, दि. 24 : देशात प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची मुहूर्तमेढ महाराष्ट्रातून होत असून या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांसाठी येत्या ऑक्टोबरपासून प्रवेश प्रक्रिया राबविण्याबाबतचे नियोजन करण्यात आले असल्याचे क्रीडा व युवक…
मराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र
मुंबई, दि. २४ : महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याची मागणी करून पाठपुरावा करावा आणि मराठा आरक्षणासाठी योगदान व सहकार्य द्यावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाममंत्री तथा मराठा…
BREAKING…! तळीये गावाच्या पुनर्वसनाची जबाबदारी ‘म्हाडा’ने स्वीकारली, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र…
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाड तालुक्यातील कळीये गावचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी सर्व पीडित नागरिकांचे पुनर्वसन करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यानंतर आता राज्याचे गृहनिर्माणमंत्री…
सांगली जिल्ह्यात दुपारपर्यंत ५७ रस्ते पाण्याखाली
सांगली, दि. 24 : जिल्ह्यात व पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे व धरणांमधून करण्यात येत असलेल्या विसर्गामुळे कृष्णा व वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत असून आज दिनांक 24 जुलैपर्यंत शिराळा, वाळवा, पलूस, मिरज व…
पावसामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करा, पालकमंत्री बाळासाहेब पाटील
सातारा : तारळी धरणासह पाल परिसरात झालेल्या अतिवृष्टीने तारळी नदीला पूर आला होता. त्या पुराचे पाणी अनेक गावातील घरे, दुकानात शिरल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. त्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करावेत, असे आदेश पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी…
‘काळजी करू नका, सर्व मदत केली जाईल’, मुख्यमंत्र्यांकडून तळिये गावातील लोकांना आश्वासन
रायगड / महाड: तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:ला सावरा. बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा. आम्ही तुमचं पुनर्वसन करू. सर्वांना मदत दिली जाईल, अशा शब्दांत आधार देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तळीये गावातील मृतांच्या…
ब्रेकिंग…! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात दुर्घटनाग्रस्त तळीये गावी
मुंबई दि २४ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईहून हेलिकॉप्टरने महाडकडे रवाना झाले असून दुपारी दीडच्या दरम्यान ते दुर्घटनाग्रस्त तळीये गावी पोहचून पाहणी करतील. आज सकाळी त्यांनी मदत व पुनर्वसन विभागाकडून पूर परिस्थिती व मदत आणि बचाव कार्याची…