ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

शैक्षणिक

प्रजासत्ताक दिनी तारामता प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचा कलाविष्कार सांस्कृतिक कार्यक्रमांनी वेधले…

अक्कलकोट, दि.२६ : प्रजासत्ताक दिनानिमित्त अक्कलकोट येथील श्री तारामाता प्राथमिक शाळेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले.ध्वजारोहण कार्यक्रम फत्तेसिंह…

फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या बारावी परीक्षेचे हॉल टिकेट ‘’या’’ तारखेपासून मिळणार

पुणे : फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये होणाऱ्या बारावी परीक्षेचे हॉल टिकेट उद्या म्हणजे २७ जानेवारी पासून मिळणार आहे. ज्युनिअर कॉलेजना राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर सकाळी ११.०० वाजल्या पासून कॉलेज लॉगीनमध्ये हॉल टिकेट…

मराठी भाषा म्हणजे राज्याचा स्वाभिमान – मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. २३ : “मराठी भाषा म्हणजे राज्याचा स्वाभिमान आहे, या भाषेचे संवर्धन झाले पाहिजे. म्हणूनच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती यांचा सन्मान केला जातो’’. अशी माहिती मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. मराठी…

गुणवत्तापूर्ण शिक्षण ही भारती विद्यापीठाची विशेषता – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अलिबाग,दि.२३ : गुणवत्तापूर्ण शिक्षण ही भारती विद्यापीठाची विशेषता असून हेल्थकेअर क्षेत्रातही भारती विद्यापीठाची वाटचाल उत्कृष्टपणे सुरु आहे, असे गौरवोद्वगार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे काढले. भारती विद्यापीठाच्या खारघर, नवी…

सायकल लवर्स क्लबच्या सायक्लोथॉन स्पर्धेमध्ये तब्बल 200 सायकल पटूंचा सहभाग

सोलापुर : शारदा प्रतिष्ठान आणि सायकल लवर्स क्लब च्या वतीने रविवारी सकाळी सोलापुरात आयोजित केलेल्या सायक्लोथॉन स्पर्धेमध्ये तब्बल 200 सायकल पटूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. रविवारी सकाळी सहा वाजता मुख्य समन्वयक महेश बिराजदार यांच्या हस्ते…

मार्शल आर्ट किक स्पर्धेत इंडियन मॉडेल स्कूलचे यश

कुरनूर : जिल्हा क्रीडा अधिकारी व क्रीडा संचलनालय पूणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या १४, १७, १९ वर्षाखालील जिल्हास्तरिय शालेय सिकई मार्शल आर्ट व किक बॉक्सिंग स्पर्धेत अक्कलकोट येथील इंडियन मॉडेल स्कूलमधील १५…

बहुकार्य करणारा विद्यार्थी घडवण्यासाठी कौशल्याचा वापर करावा: कुलगुरू डॉ. फडणवीस ; सोलापूर…

सोलापूर, दि.9- आज सर्वच क्षेत्रात बहुकार्य करणाऱ्या व्यक्तींना विशेष महत्त्व आहे. म्हणजे ज्याच्याकडे एकापेक्षा अधिक क्षेत्राचे ज्ञान आहे, ती व्यक्ती चांगल्या प्रकारे कार्य करू शकते आणि आयुष्यात यशस्वी होऊ शकते. त्यानुसार शिक्षकांनी नवीन…

प्रशासन आणि पत्रकारांची मैत्री विकासाला पूरक : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

सोलापूर- पत्रकार हे फ्रेंड्स, फीलॉसॉफर आहेत. ते समाजाचा आरसा बनून वास्तव मांडत असतात. प्रशासनाची आणि पत्रकाराची मैत्री ही असलीच पाहिजे. त्यातून विकासाची प्रक्रिया गतिमान होते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. मिलिंद शंभरकर यांनी केले.…

बस वेळेवर सोडले नाही तर रिपाइंच्यावतीने तीव्र आंदोलन

अक्कलकोट: अक्कलकोट तालुक्यातील खेडे गावाला जाणाऱ्या बसेस वेळेवर सोडावे अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी केले आहे. अक्कलकोट तालुक्यातील…

कश्मीर ते कन्याकुमारी भारत एक हमारा..! शोभायात्रेत 13 विद्यापीठांचे भारतीय संस्कृतीवर सादरीकरण!

सोलापूर- भारत माता की जय.. हम सब एक है.. देश हमारा प्यारा.. कश्मीर ते कन्याकुमारी भारत एक हमारा..अशा देशभक्तीच्या घोषणांनी आणि जयजयकारांनी सोमवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा परिसर दणाणला. निमित्त होते, राज्यस्तरीय…
Don`t copy text!