ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्यात आता शिवभोजन थाळी पार्सल स्वरूपात मिळणार;कोरोना निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा…

मुंबई, दि. ६ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संपुर्ण राज्यात ‘ब्रेक दि चेनच्या‘ अंतर्गत कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरूपात…

राज्यात दररोज 4 लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण;82 लाख नागरिकांना लसीकरण करुन महाराष्ट्र देशात…

मुंबई, दि. 06 : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असून 80 लाखाहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. राज्यात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता लसीकरणाला अधिक वेग येण्यासाठी केंद्र शासनाने लसींचा अधिकाधिक पुरवठा…

मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील राज्याचे नवे गृहमंत्री

मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील राज्याचे नवे गृहमंत्र मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता गृह खाता कोणाकडे जाणार? याकडे राज्यातील जनतेचा लक्ष लागला होता. यावर सध्या पडदा पडला आहे.अखेर नव्या नावाची…

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर “या दोन नेत्यांची” नावे अधिक चर्चेत

मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्याकडील गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. याची घोषणा राष्ट्रवादीचे नेते, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केली. अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता हे खाते…

उद्योजकांनी कामगारांची जबाबदारी घ्यावी, शासन तुमच्यासमवेत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई दिनांक ४:  वाढता कोविड प्रादुर्भाव पहाता उद्योग जगताने काही कालावधीसाठी कारखान्यात आवश्यकते एवढेच कामगार बोलवावेत, प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उद्योगांना त्यांच्या कारखान्याच्या आवारातच कामगारांची राहण्याची व्यवस्था करणे शक्य आहे ती…

उद्या पत्रकारांचे इ-मेल पाठवा आंदोलन;आंदोलन यशस्वी करण्याचे एस.एम.देशमुख यांचे पत्रकारांना आवाहन

मुंबई दिनांक 4 एप्रिल : सर्व वयोगटातील पत्रकारांना कोविड-19 ची लस तातडीने दिली जावी आणि कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांच्या नातेवाईकांना किमान पाच लाख रूपयांची आर्थिक मदत करावी या मागण्यांसाठीचे उद्याचे इ-मेल पाठवा आंदोलन यशस्वी…

मोठी बातमी..! राज्य मंत्रिमंडळाने घेतला “हा” निर्णय

मुंबई : राज्यात पूर्ण लॉकडाउन नसला तरी अंशत: लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील कोरोना साखळी तोडण्यासाठी राज्यात ३० एप्रिल पर्यंत कडक निर्बंध लावण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यात दर शुक्रवारी रात्री ८ ते…

एकाच दिवशी ४ लाख ६२ हजार नागरिकांचे लसीकरण,महाराष्ट्राच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंद

मुंबई, दि. ४: कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात काल एकाच दिवशी ४ लाख ६२ हजार ७३५ नागरिकांचे लसीकरण करून महाराष्ट्राच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंद झाली आहे. याची दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेनेचे…

कोरोना रोखण्यासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी पुढे यावे, ‘जिंदगी, जान उसके बाद काम’ – मुख्यमंत्री…

मुंबई, दि. ३ : – ‘ हे बंद करा, ते बंद करा ही आपली भूमिका नाही. पण येणाऱ्या बिकट परिस्थितीवर वेळीच मात करण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करावे लागतील. त्यामुळे आता जिंदगी, जान, उसके बाद काम या पद्धतीने जावे लागेल, असे सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव…

कोरोनाशी लढा एकट्या सरकारचा नाही तर सर्व जनतेचा; माध्यमांची भूमिका महत्त्वाची – मुख्यमंत्री उद्धव…

मुंबई दि ३ : कोरोना संसर्ग रोखणे आणि जनतेच्या आरोग्याला प्राधान्य यावर लक्ष केंद्रित करणे आजच्या घडीला अत्यावश्यक असून या लढ्यात माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे. आपण सगळे एकजुटीने लढत आहोत, ही भावना सर्वसामान्य जनतेत निर्माण व्हावी व…
Don`t copy text!