ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

‘काळजी करू नका, सर्व मदत केली जाईल’, मुख्यमंत्र्यांकडून तळिये गावातील लोकांना आश्वासन

रायगड / महाड: तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:ला सावरा. बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा. आम्ही तुमचं पुनर्वसन करू. सर्वांना मदत दिली जाईल, अशा शब्दांत आधार देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तळीये गावातील मृतांच्या…

राज्यात अतिवृष्टीमुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांतील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत –…

मुंबई, दि. २३ : राज्यातील अतिवृष्टीमुळे दरड कोसळून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. ही आपत्ती कोसळलेल्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, अशा…

पूरग्रस्त भागात मदत व बचाव कार्य वेगाने सुरु – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 23 : कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र तसेच राज्यात ठिकठिकाणी अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील नियंत्रण कक्षास भेट देऊन आढावा घेतला तसेच बचाव मदत कार्याबाबत…

रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये दरड कोसळली, दरडीखाली अनेक जण दबल्याची माहिती

रायगड : जिल्ह्यातील महाड मध्ये दरड कोसळण्याची घटना घडली आहे. ह्या घटनेत 32 घरांचा नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याबरोबरच या घटनेत असंख्य नागरिक बेपत्ता झाल्याचे हे सांगण्यात येत आहे. याबाबतचा अधिकृत आकडा अद्याप समोर आलेले…

पूर परिस्थितीसंदर्भात प्रधानमंत्री- मुख्यमंत्री यांची चर्चा

मुंबई, दि. २२ :- राज्यातील पूर परिस्थितीसंदर्भात आज सायंकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांना राज्य शासनामार्फत बचाव कार्य कसे सुरू आहे त्याचप्रमाणे कुठल्या…

आरोग्य विभागाची कामाची दखल, मुख्यमंत्र्याकडुन प्रशंसा

सोलापूर दिनांक : २२ जुलै २०२१ रोजी आरोग्य समिती सभा जिल्हा परिषदे सोलापूर येथील शिवरत्न सभागृह येथे उपाध्यक्ष् तथा सभापती आरोगय समीती दिलीप चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेच्या सुरवातीला दिवंगतांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहून सभेस…

रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई दि २२ : गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका तातडीच्या बैठकीत आढावा घेतला. हवामान विभागाने पुढील तीन दिवस कोकण किनारपट्टीच्या भागात…

पंढरपुरात पोहचताच मुख्यमंत्र्यांनी घेतला कोरोनाविषयक आढावा, संभाव्य तिसऱ्या लाटेत अधिक जबाबदारीने…

पंढरपूर : कोरोना महामारीच्या साथीत आपल्या जीवाची पर्वा न करता सर्व यंत्रणा काम करत आहेत. या साऱ्यांच्या कामाचा परिपाक म्हणून आपण या महामारीवर मात करीत आहोत. या कामाचे सर्व श्रेय तुमचे आहे, यापुढेही संभाव्य तिसऱ्या लाटेत जबाबदारीने काम करून…

पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे, जनतेला आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे; मुख्यमंत्री उद्धव…

पंढरपूर दि. 20 – पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे. भक्तीरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे. यासाठी देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे. माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे, असे साकडे…

मुंबई महानगर पालिकेच्या अनागोंदी कारभाराला शिवसेनाच जबाबदार – खासदार नवनीत राणा

मुंबई : मुंबईत मागील दोन चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.तर काही ठिकाणी दरड कोसळून जीवित हानी देखील झाली आहे. या सर्व कारणावरून अमरावतीचे…
Don`t copy text!