ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

विश्वन्यूज मराठी ब्रेकिंग

पायात फाटक्या चपला असल्या तरी चालेल, आम्ही स्वाभिमान ढळू देणार नाही – मुख्यमंत्री

मुंबई : शिवसेनेच्या ५५व्या स्थापना दिनानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संभोधित केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुठल्याही राजकिय पक्षाचा नाव घेता जोरदार हल्लाबोल…

विजयकुमार हत्तुरेंची रासपला सोडचिठ्ठी, नाना पाटोलेंच्या उपस्थितीत झाला काँग्रेस प्रवेश

सोलापूर,दि.१९ : परिवहन समितीचे माजी चेअरमन विजयकुमार हत्तुरे यांनी रासपच्या प्रदेश उपाध्यक्षपदाचा त्याग करून काॅग्रेस पक्षात प्रवेश केला.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी हत्तुरे यांना मुंबईतील टिळक भवनात…

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी २६जुनला भाजप करणार चक्का जाम आंदोलन

मुंबई : राज्य सरकारमुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याचा आरोप करत भाजपने २६ तारखेला चक्का आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे. या संदर्भात भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक माजी मुख्यामंत्री तथा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या…

सात जुलैपासून सुरु होणारे विधिमंडळाचे अधिवेशन चालू देणार नाही,उद्धव ठाकरे यांनी वेढ्यात काढले तर…

सोलापूर- उद्धव ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा व हलगर्जीपणाच मराठा आरक्षण रद्द करण्याला कारणीभूत ठरला आहे. मराठा आरक्षण सुनावणी ते स्थगितीपर्यंत व नंतर आरक्षण रद्द होण्याच्या कालावधीपर्यंत ठाकरे सरकारने अक्षम्य चुका केल्या आहेत. सुनावणीला उपस्थित…

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर “या” मुद्द्यावरून साधला…

कोल्हापूर : जीएसटी रकमेच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटील यांची अवस्था म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धि अशी झाल्याची टीका अजित पवार यांनी…

मंत्री अशोक चव्हाणांनी खासदार छत्रपती संभाजी राजेंना दिला “हा” सल्ला

नांदेड : मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण तापलं आहे. खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी या मुद्ययावरून राज्यभर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. यावर काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी संभाजी राजे यांना या…

दिग्विजयसिंह यांनी केलेल्या “त्या” वक्तव्याचा फारूक अब्दुल्ला यांनी केलं समर्थन

दिल्ली : काँग्रेसचे नेते दिग्विजयसिंह यांनी काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत आल्यास जम्मू- काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा लागू करू असे विधान दोन दिवसांपूर्वी केले होते.त्यांनतर भाजप नेत्यांनी दिग्विजयसिंह यांच्यावर सडकून टीका केली होती. नॅशनल…

पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड चळवळ गरजेची : डॉ.राजीमवाले

अक्कलकोट,दि.११ : पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवडीची चळवळ गतिमान होण्याची गरज आहे,असे प्रतिपादन शिवपूरी विश्व फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले यांनी केले. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज विश्वनगरीत डॉ.राजीमवाले यांच्या…
Don`t copy text!