पिकसाठी निघाले बसचा भीषण अपघात : १२ जण ठार तर २५ जखमी !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरात नव्या वर्षाचे स्वागत होत असतांना अनेक ठिकाणी अपघाताच्या अनेक घटना समोर आल्या आहे. नुकतेच आसाममधील गोलाघाट जिल्ह्यात बुधवारी सकाळी एक भीषण अपघात झाला. प्रवासी बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात १२…