ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जालन्यामधील समर्थ राममंदिरातील मूर्ती चोरीप्रकरणी कर्नाटक आणि सोलापूरमधून दोन आरोपींना अटक, मुख्य…

जालना : जालनामधील समर्थ रामदासांच्या जन्मगावी ‘जांब समर्थ’ येथील राम मंदिरातून भगवान राम, देवी सीता, भगवान लक्ष्मण आणि भगवान हनुमानाच्या पंचधातूंच्या एकूण दहा ऐतिहासिक मूर्ती ऑगस्ट महिन्यात चोरीला गेल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांना यश आलं…

राज्यात पोलिसांची २० हजार पदे भरण्यात येणार, २०२१ मध्ये रिक्त झालेल्या पदांची आरक्षण निहाय यादी…

मुंबई : राज्याच्या पोलिस मुख्यालयाने २०२१ मध्ये रिक्त झालेल्या पदांची आरक्षण निहाय यादी जाहीर केली आहे. यामध्ये मुंबई पोलिस दलामध्ये ६७४० पदे रिक्त आहेत. तर पूर्ण राज्यात १४ हजार ९५६ पदे रिक्त आहेत. यापैकी खुल्या प्रवर्गातील पदांची संख्या ५…

अहो आश्चर्यम ! स्वातंत्र्यानंतर प्रथमच घुंगरेगावात गावात लालपरी धावली !

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.२७ : खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या प्रयत्नामुळे अक्कलकोट तालुक्यातील घुंगरेगावात अखेर बस पोचली. दिवाळीची गोड भेट गावकऱ्यांना मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. भारताच्या…

नगरपालिका- महापालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारीत होणार असल्याचे वृत्त तथ्यहीन

मुंबई, दि. २७ – राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारी महिन्यात घेण्यात येणार आहेत, असे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले असून त्यात कोणतेही तथ्य नाही. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून अंतिम…

जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेसाठी २६ कोटी रुपये निधी मंजूर – आ. समाधान आवताडे

पंढरपूर : पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग संलग्न जल जीवन मिशन अंतर्गत पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विविध गावांना नळ पाणी पुरवठा योजनांच्या कार्यवाहीसाठी २६ कोटी रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे…

महाराष्ट्राती एका बड्या मंत्र्यांने पत्रकारांना दिवाळीनिमित्त दिलेल्या पन्नास-पन्नास हजारांच्या…

मुंबई : दिवाळीनिमित्त पत्रकारांना भेटवस्तू दिल्या जातात ,हे सर्वांनाच माहिती आहे.परंतु यावर्षीच्या दिवाळीत महाराष्ट्रातील एका बड्या मंत्र्याने ५०- ५० हजाराची गिफ्ट कार्ड भेट दिल्यामुळे चर्चेचे गुऱ्हाळ सुरु झाले. तीच चर्चा व्हायरल झाल्याने…

तो दिवस लांब नाही..! पाकव्याप्त काश्मिर संदर्भात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा मोठा विधान..!

काश्मिर : शौर्य दिनाच्या निमित्तानं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काश्मिरच्या बडगाम जिल्ह्यात आयोजित कार्यक्रमात हजेरी लावली. त्यावेळी बोलताना पाकव्याप्त काश्मीर संदर्भात मोठ विधान केले आहे. त्यामुळं आता काश्मिर प्रश्नावर भारत आणि…

नोटेवर फोटो कोणाचा हवा यासाठी शिवसेनेने कुठलीही अधिकृत मागणी केलेली नाही, नोटांवर कोणाचा फोटो हवा तर…

मुंबई : मागील दोन दिवसांपासून भारतातील चलनी नोटा आणि त्यांच्यावर असणारा राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा फोटो यावरून बराच वाद सुरू झाला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या एका मागणीमुळे या सगळ्या वादाला सुरुवात झाली.…

सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा – जयंत पाटील

सांगली दि. २७ ऑक्टोबर - अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून या शेतकऱ्यांना मदत देण्याची सरकार टाळाटाळ करत आहे. त्यामुळे आता तरी सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष…

अक्कलकोट येथील श्रीगुरूमंदिरात अन्नकोट महोत्सव भक्तीभावाने

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.२६ : राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या आज्ञेनुसार स्थापन झालेल्या गुरुपीठ अर्थात श्री गुरुमंदिर (बाळप्पामठ) येथे गेल्या ७० वर्षापासून अन्नकोट महोत्सव दिपावली पाडव्याच्या दिवशी साजरा होत असतो. यंदाही…
Don`t copy text!