ध्यास विश्वसार्ह बातमीचा

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार सांगोला दौऱ्यावर,आमदार शहाजी पाटलांनी दिली “ही”…

सांगोला : आगामी निवडणुकीत बंडखोर आमदारांना पराभूत करण्यासाठी ठाकरे गटाकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर सुरुवातीला उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबाबाबत सौम्य भूमिका घेणारे शिंदे गटातील नेते आता आक्रमक झाले आहेत.…

राज्यातील डिजिटल मीडियात काम करणाऱ्या संपादक, पत्रकारांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संदेश

मारुती बावडे भिलार ( पुस्तकांचे गाव ) दि.३० : स्पर्धात्मक युगात डिजीटल मीडियाने विश्वासहार्ता निर्माण करणे गरजेचे कोणत्याही प्रकारची बातमी लोकांपर्यंत क्षणार्धात पोहचविण्याचे काम डिजीटल मीडिया करीत आहे. डिजीटल मीडियाशी शहरी तसेच ग्रामीण…

नागपूरातील मिहानमधील सॅफ्रन ग्रुपचा ‘’हा प्रकल्प’’ हैदराबादमध्ये जाणार असल्याची माहिती

मुंबई : काही दिवसांपूर्वीच दीड लाख कोटींचा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प ऐनवेळी गुजरातमध्ये हलवण्यात आला होता. त्यानंतर आता नागपूरात प्रस्तावित असेलला टाटा-एअरबस प्रकल्पही गुजरातच्या वडोदऱ्यात हलवण्यात आला आहे. त्यानंतर आता राज्यातील आणखी एक…

मध्यप्रदेश पाठोपाठ महाराष्ट्र सरकारनेही घेतला वैद्यकीय अभ्यासक्रम मराठीतून उपलब्ध करून देण्याचा…

मुंबई : मध्य प्रदेशच्या पाठोपाठ आता महाराष्ट्र सरकारनेही वैद्यकीय अभ्यासक्रम मराठीतून (Marathi) उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षापासून वैद्यकीय अभ्यासक्रम मराठी भाषेतून उपलब्ध करून दिला जाणार आहे. याबाबतची माहिती वैद्यकीय…

ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी घेतला उपोषण तात्पुरते मागे, मागण्या मान्य न केल्यास पुन्हा…

धारशिव : खरीप २०२० च्या पीकविम्यासह यावर्षीच्या पीक नुकसानीचे अनुदान शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास घाडगे पाटील यांचे गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेलेल उपोषण आज मागे…

आमदार रवी राणा आणि बच्चू कडू दोघांमधील वादावर आज पडदा पडण्याची शक्यता, दोन्ही आमदारांना मुख्यमंत्री…

मुंबई : आमदार रवी राणा आणि बच्चू कडू दोघांमधील वादावर आज पडदा पडण्याची शक्यता आहे. दोन्ही सत्ताधारी आमदारांमध्ये पेटलेल्या वादाची वरिष्ठ पातळीवर दखल घेण्यात आली आहे. या दोन आमदारामधील वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

हॅलोविन फेस्टिवलमध्ये मृत्यू तांडव, १५१ जणांचा मृत्यू

सेऊल (दक्षिण कोरीया) : दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास आयोजित करण्यात आलेल्या हॅलोविन महोत्सवात मृत्यूने तांडव घातलं. हॅलोविन फेस्टिवलमध्ये प्रचंड गर्दी लोटल्यानंतर झालेल्या दुर्घटनेत तब्बल १५१…

डिजिटल मीडियावरील नियमावलीबाबत राज्य सरकार सकारात्मक : चंद्रकांत पाटील

मारुती बावडे भिलार, दि.२९ : समाज माध्यमे ही राज्यकर्त्यावर अंकुशा प्रमाणे हवीत. चुकीचे असेल तर प्रहार आणि खऱ्याचा पुरस्कार करणारी पत्रकारारिता काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी…

आमदार कल्याणशेट्टी यांनी घेतली गर्दीची दखल, दिल्या ‘या’ सूचना !

अक्कलकोट, दि.29 : गेल्या तीन दिवसापासून तीर्थक्षेत्र अक्कलकोटनगरी श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी लाखो भाविक श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर, बुधवार पेठेतील समाधी मठ, महाप्रसादाकरिता श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात दाखल होत असल्याने…

शेतकऱ्यांच्या हितासाठीच जयहिंद शुगरची क्षमता वाढवली : खासदार डाॅ.जयसिध्देश्वर महास्वामीजी, आठव्या…

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट : इथेनाॅल प्रकल्प, सहवीज निर्मीती असल्याने साखर कारखानदारीत जयहिंद शुगरने नावलौकिक प्राप्त केला आहे. त्यातच भर म्हणून कारखान्याने गाळपाची क्षमता वाढविल्याने शेतकऱ्यांना चिंता करण्याची गरज नाही. शेतकऱ्यांच्या…
Don`t copy text!