ध्यास विश्वसार्ह बातमीचा

झाले ते उत्तम झाले, ‘संघर्षरत शेतकऱ्यांना सलाम’, कोण काय प्रतिक्रया दिली? वाचा सविस्तर

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. देशवासीयांना संबोधित करताना मोदींनी हा निर्णय घोषित केला आहे. राजधानी दिल्लीच्या सीमारेषेवर गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला यश आलं.…

एसटी संपावर तोडगा निघत नसल्याने राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत ; एसटीचे खाजगीकरण होणार?

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर असून एसटी कर्मचाऱ्यांनी सरकार विरोधात संप पुकारले आहेत. राज्य सरकारने आवाहन केल्या नंतर ही संपकरी कर्मचारी आपल्या…

राज्यातील ११३ नगरपंचायतींसाठी २३ नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या

मुंबई : राज्यभरातील 113 नगरपंचायतींमधील सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 23 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर 26 नोव्हेंबर 2021 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, 30 नोव्हेंबर 2021 रोजी…

दिव्यांगाना प्रमाणपत्र देण्यासाठी १२ डिसेंबरपासून विशेष मोहीम; आठवड्यातून तीन दिवस तपासणी करणार –…

मुंबई  : राज्यातील दिव्यांग नागरिकांना प्रमाणपत्र देण्यासाठी आठवड्यातून तीन दिवस तपासणी केली जाईल, त्यासाठी आवश्यक कार्यप्रणाली निश्चित करण्यासाठी लवकरच शासन निर्णय जारी केला जाईल असे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.…

ग्रामपंचायतींमधील ७ हजार रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी २१ डिसेंबरला मतदान

मुंबई : राज्यातील 4 हजार 554 ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या 7 हजार 130 सदस्यपदांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.…

Breking News..! पंतप्रधान मोदींची घोषणा…! तीनही कृषीकायदे होणार रद्द

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुरुनानक जयंती निमित्त देशातील जनतेला संभोधीत केले. यावेळी शेतकऱ्यांचा विरोध होत असलेले तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतला…

जयहिंद शुगरकडून ३१ ऑक्टोबरपर्यंतची ऊसबिले अदा : माने देशमुख, पहिल्या हप्त्यापोटी शेतकऱ्यांच्या…

अक्कलकोट, दि.१८ : आचेगाव (ता.दक्षिण सोलापूर) येथील जयहिंद शुगरच्यावतीने यंदाच्या गळीत हंगामात ३१ ऑक्टोबरपर्यंत ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या हप्त्यापोटी प्रतिटन २१०० रू प्रमाणे रक्कम अदा केले असल्याचे कारखान्याचे चेअरमन…

अज्ञानी कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची जिल्हा काँग्रेसची मागणी 

सोलापूर :  बुद्धीहिन सिने अभिनेत्री कंगना राणावत हिने राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आणि भारतीय स्वातंत्र्याबद्दल अपशब्द वापरून राष्ट्रद्रोही वर्तन केले आहे,त्यामुळे तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा आणि पद्मश्री पुरस्कार तात्काळ मागे…

ग्रामीण भागातील लसीकरणासाठी इंदुरीकर महाराज करणार प्रबोधन

मुंबई : प्रसिद्ध कीर्तनकार इंदूरीकर महाराज आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत येत असतात. लसीकरणावर केलेल्या वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा चांगलेच चर्चेत आले होते. ‘मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही’, असं वक्तव्य त्यांनी कीर्तन सांगताना केलं…

त्रिपुरारीनिमीत्त वटवृक्ष स्वामींना फळांची सजावट, परगावाहून आलेल्या दिंडी व पालखी परिक्रमांचे महेश…

अक्कलकोट, दि. १८ नोव्हे - त्रिपुरारी पौर्णिमेस श्री वटवृक्ष मंदिरात अनन्य साधारण महत्व असून या निमित्त अनेक भाविक आज येथील वटवृक्ष निवासी स्वामीं चरणी नतमस्तक झाले. श्री वटवृक्ष मंदिरातील स्वामींच्या मुर्तीस त्रिपुरारी पौर्णिमेनिमीत्त…
Don`t copy text!