झाले ते उत्तम झाले, ‘संघर्षरत शेतकऱ्यांना सलाम’, कोण काय प्रतिक्रया दिली? वाचा सविस्तर
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. देशवासीयांना संबोधित करताना मोदींनी हा निर्णय घोषित केला आहे. राजधानी दिल्लीच्या सीमारेषेवर गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला यश आलं.…