ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कुरनूर येथे यात्रेनिमित्त हाफ पिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

सचिन पवार कुरनूर,दि. १८: हजरत पीर सातू सय्यद बाबा यात्रेच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे हाफ पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री दत्त क्रिकेट संघाने दिली आहे. या स्पर्धेला २० नोव्हेंबर…

मुंबई महानगरपालिकेच्या दस्ताऐवजामध्ये खाडाखोड ; नवाब मलिक यांचा खळबळजनक दावा

मुंबई दि. १८ नोव्हेंबर - समीर वानखेडे याने मुंबई महानगरपालिकेच्या दस्ताऐवजामध्ये खाडाखोड करुन १९९३ साली दस्ताऐवज बदलले. तेथील रजिस्टर देखील गहाळ केले. पण त्यांना हे माहीत नव्हते की, महापालिकेने ते दस्ताऐवज स्कॅन करुन ठेवले होते. आज ते…

अवकाश निरिक्षक आणि खगोलप्रेमींसाठी आनंदाची बातमी… जाणून घ्या… उद्याचा चंद्रग्रहण किती…

गुरुशांत माशाळ दुधनी : खगोलप्रेमी आणि अवकाश निरीक्षकांसाठी उद्याचा दिवस खास असणार आहे. उद्या दि. १९ नोव्हेंबर रोजी आंशिक चंद्रग्रहण होणार आहे. हे चंद्रग्रहण ५८० वर्षांतील सर्वात मोठे चंद्रग्रहण असणार आहे. हे आंशिक चंद्रग्रहण ३ तास २८…

सीरमचे सर्वेसर्वा अदर पुनावाला यांनी दिली लसीकरणाविषयी महत्त्वाची माहिती…! वाचा सविस्तर

मुंबई : जागतिक महामारी कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सध्या लसीकरणावर भर दिला जात आहे. या लसीकरण मोहिमेत संपूर्ण जगाला लस पुरवणारे सीरम इंस्टिट्यूटचे सर्वेसर्वा अदर पुनावाला यांनी लसीकरणाविषयी आता महत्त्वाची माहिती दिली आहे. कोरोना…

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना “का” लिहिले पत्र? वाचा…

मुंबई : माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहेत. त्याला कारणही तसंच आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जीवाला धोका असून त्यांना सरकारने संरक्षण द्यावे, अशी मागणी…

शेतकऱ्यांनो सावधान…! “या” तारखेच्या आत शेतीच्या कामे उरकून घ्या, कुठल्या…

पुणे : अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात चार ते पाच दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. अंदमानच्या समुद्रात मागील आठवड्यात कमी दाबाचे क्षेत्र…

शिळी चपाती फेकून देताय? फेकून देण्या अगोदर जाणून घ्या शिळी चपाती खाण्याचे फायदे

अक्कलकोट : आपल्या संस्कृतीमध्ये अन्नाला "पूर्णब्रम्ह" म्हंटले आहे. याचे कारण असे कि, माणसाच्या जीवनातील मूलभूत गराजांमध्ये अन्नाचे प्रथम स्थान आहे. तसेच अन्न हे आपल्या शरीरातील पंच महाभूतांचे संरक्षण करते आणि त्यास चालना देते. अन्नाचे हे…

भाजपने दोन वर्षानंतर विरोधी पक्षाचे काम करायला सुरुवात केलीय ही चांगली गोष्ट आहे – जयंत पाटील

मुंबई दि. १७ नोव्हेंबर - भाजपने दोन वर्षानंतर विरोधी पक्षाचे काम करायला सुरुवात केलीय ही चांगली गोष्ट आहे असा खरमरीत टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला. भाजप आता महाविकास आघाडी सरकारच्या…

एकशे सहा जणांच्या रक्तदानाने शिवसेनाप्रमुखांना वाहिली शहर शिवसेनेने आदरांजली

सोलापूर - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना सोलापूर शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात १०६ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन…

इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी १८ नोव्हेंबरपासून आवेदनपत्रे स्वीकारली जाणार; विद्यार्थ्यांनी ऑनलाईन…

मुंबई, दि. 17 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षेची आवेदनपत्रे गुरूवार दि. 18 नोव्हेंबरपासून स्वीकारली जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी …
Don`t copy text!