ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मुंबई कॉंग्रेसमधील वाद पुन्हा एकादा चव्हाट्यावर, मुंबई काँग्रेस युवक अध्यक्षांनी लिहिलं सोनिया गांधी…

मुंबई : मुंबई कॉंग्रेसमधील वाद पुन्हा एकादा चव्हाट्यावर आली आहे. मुंबई काँग्रेसमध्ये फूट पडल्याचे दिसत आहे. मुंबई काँग्रेस युवक अध्यक्ष तथा आमदार झिशान सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे.…

विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करावा, सोलापूर विद्यापीठातील कार्यक्रमात पोलीस…

सोलापूर, दि.16- विद्यार्थ्यांना ज्या क्षेत्रात रुची आहे, त्याच क्षेत्रात त्यांना करियर करण्याची संधी शिक्षक व पालकांनी द्यावी. आवडीचे क्षेत्र असेल तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास वेळ लागणार नाही. विद्यार्थ्यांनी कष्ट आणि…

सध्याचे मुख्यमंत्री हे पार्ट टाईम मुख्यमंत्री, हिंमत असेल तर निवडणुका घ्या ; भाजप सरचिटणीस सीटी रवी…

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पार्ट टाईम मुख्यमंत्री आहेत. जनतेला देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा फुल टाईम मुख्यमंत्री हवा, असे विधान भाजप सरचिटणीस सीटी रवी यांनी केली आहे. मुंबईत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. या बैठकीला…

त्या घड्याळांची किंमत नेमकी किती? हार्दिक पांड्याने केला ट्विटरच्या माध्यमातुन खुलासा

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलु खेळाडु हार्दिक पांड्या सध्या एका कारणामुळे चर्चेत आला आहे. मुंबई विमानतळावर त्याच्याकडून पाच कोटींची दोन घड्याळं जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली. नयूएईमधून मुंबईत परतलेल्या हार्दिक पांड्या…

सोलापूर – अक्कलकोट रोडवर भिषण अपघात, तिन ते चार जण जागीच ठार

सोलापूर : सोलापूर - अक्कलकोट रोडवर कुंभारी येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर येणाऱ्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपचा मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितिनुसार या अपघातात अंदाजे तीन ते चारजण जागीच ठार झाले आहेत. अक्कलकोटहून एक…

जेव्हा सर्व रस्ते बंद होतात, तेव्हा भाजप दंगलीचे अस्त्र बाहेर काढते. मात्र राज्यातील जनतेला दंगलीचे…

मुंबई दि. १५ नोव्हेंबर - जेव्हा सर्व रस्ते बंद होतात, तेव्हा भाजप दंगलीचे अस्त्र बाहेर काढते. मात्र राज्यातील जनतेला दंगलीचे राजकारण कधीही आवडत नाही. अशा विनाशी राजकारणाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक…

..तर ऊर्जामंत्र्यांनी राजीनामा देऊन शेतकरी आंदोलनात सहभागी व्हावे : आ. सुभाष देशमुखांचा संताप,…

सोलापूर : युती सरकारच्या पाच वर्षाच्या काळात शेतकर्‍यांचे एकदाही वीज कनेक्शन कट केले नव्हते. मात्र महाविकास आघाडीने सत्तेवर आल्यापासून शेतकर्‍यांना त्रास देणे सुरू केले आहे. आता तर दादागिरी करत साखर कारखान्यांना पत्र देऊन ऊस उत्पादक…

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली असून आज त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अनिल देशमुख यांना याआधी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र,…

रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी…! रेल्वे आरक्षण आठवडाभर “इतके” तास राहणार बंद

नवी दिल्ली : प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेसाठी तिकिट बुक करत असाल किंवा काही माहिती जर तुम्ही शोधत असाल तर येत्या आठवड्याभरासाठी तुमची थोडीशी गैरसोय होऊ शकते. रेल्वेने डेटा अपग्रेडेशनसाठीची मोठी प्रक्रिया हाती घेतल्याने…

श्री साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांना प्रतिष्ठेच्या ‘स्कॉच’…

शिर्डी :  शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांना भारतातील अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा 'स्कॉच राष्ट्रीय पुरस्कार' ऑनलाईन प्राप्त झाला आहे. नागपूर येथील रेशीम संचालनालयात संचालक पदावरून त्यांनी…
Don`t copy text!