ध्यास विश्वसार्ह बातमीचा

हॉटेल फोर पेटल्स एक्झिक्यूटिव्हच्या उद्घाटनाला मान्यवरांची मांदियाळी; हॉटेलमुळे अक्कलकोटच्या वैभवात…

अक्कलकोट, दि.१ : पंचतारांकित हॉटेलच्या धर्तीवर अक्कलकोटमध्ये प्रथमच हॉटेल फोर पेटल्स या एक्झिक्यूटिव्ह हॉटेलचा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा गुरुवारी सायंकाळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या हॉटेलमुळे अक्कलकोटच्या वैभवात आणि…

माती परीक्षणाबद्दल ग्रामीण भागात जनजागृती आवश्यक : आयएएस ज्ञानेश्वर पाटील; कुरनूर येथे शेतकऱ्यांसाठी…

अक्कलकोट, दि.१ : ग्रामीण भागातील शेतकरी हे नेहमी पारंपारिक शेती करतात त्यांनी जर माती परीक्षण करून अभ्यासपूर्ण शेती केली तर वार्षिक उत्पन्नात भरघोस वाढ होऊ शकते त्यासाठी शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती आवश्यक आहे, असे प्रतिपादन मध्य…

आषाढी वारीच्या पुर्वतयारीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा ; पंढरीच्या आषाढी वारीसाठी…

मुंबई, दि. १ : - पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी चोख नियोजन करण्यात यावे. यंदा वारीसाठी अधिक गर्दी होऊ शकते. त्यामुळे वारकरी बांधवांना कोणतीही अडचण येऊ नये, याची काळजी घ्या, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. वारीसाठी…

अक्कलकोट शहरात प्रथमच हॉटेल फोर पेटल्स एक्झिक्यूटिव्हचे उद्या उद्घाटन

https://youtu.be/vw5QjMyLELg मारुती बावडे अक्कलकोट, दि.३१ : पंचतारांकित हॉटेलच्या धर्तीवर अक्कलकोट शहरात प्रथमच हॉटेल फोर पेटल्स एक्झिक्यूटिव्ह या भव्य दिव्य हॉटेलचा उद्घाटन सोहळा उद्या गुरुवार दि.१ जून रोजी…

‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम दरवर्षी राबविण्याची गरज – मुख्याधिकारी अतिष वाळुंज

दुधनी दि. ३१ : शासनाच्या विविध योजना सामान्य नागरिका पर्यंत पोहचवण्यासाठी तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालय वरील ताण कमी करण्यासाठी 'शासन आपल्या दारी' हा उपक्रम दरवर्षी राबविणे गरजेचे असल्याचे मत मुख्याधिकारी अतिष वाळुंज यांनी येथे बोलताना…

अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

अहमदनगरदि. 31 मे -पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी उत्तम राज्य कारभाराचा आदर्श घालून दिला आहे. भारताला प्रशासकीय संरचनेची मोठी देणगी दिली आहे. अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे, अशी घोषणा…

दुधनी नगरपरिषदतर्फे उद्या शासन आपल्या दारी उपक्रम मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांची माहिती

अक्कलकोट, दि. २९ : सर्वसामान्य जनतेची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत तसेच जनतेला विविध योजनांचे लाभ लवकर मिळावेत, यासाठी राज्य शासनामार्फत शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविला जात आहे. त्या अनुषंगाने तहसिल कार्यालय अक्कलकोट व दुधनी…

राज्य शासनाच्या स्वच्छ मुख अभियानाचे भारतरत्न सचिन तेंडुलकर होणार सदिच्छादूत – वैद्यकीय शिक्षण…

मुंबई, दि. २९ : प्रसिद्ध क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर आता राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे सदिच्छादूत (ब्रँड ॲम्बेसेडर) होणार आहेत. राज्य शासनाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या या अभियानासाठी सदिच्छादूत म्हणून लोकांमध्ये जनजागृतीची…

पुढील दोन दिवसांत ‘’या’’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून अवकाळी पावसाचा…

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात मोठा बदल होत असल्याचं दिसून येत आहे. मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्राच्या तापमानात मोठी घट होत आहे. त्यानंतर आता पुढील ४८ तासांत राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा हवामान…

काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचं दिल्लीतील वेदांता रुग्णालयात निधन

चंद्रपुर : काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचं आज दिल्लीतील वेदांता रुग्णालयात निधन झालं आहे. पित्ताशय आणि स्वादुपिंडामध्ये इन्फेक्शन झाल्याने गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. बाळू धानोरकर…
Don`t copy text!