उच्च शिक्षणाबरोबर मुलांना चांगले संस्कार देणे गरजेचे;अक्कलकोट येथे समर्थ प्रतिष्ठान तर्फे गुणवंतांचा…
अक्कलकोट,दि.२१ : प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षित करण्याबरोबरच चांगले संस्कार देणे काळाची गरज आहे,असे प्रतिपादन प्रा.भिमाशंकर बिराजदार यांनी केले.
अक्कलकोट येथील समर्थ प्रतिष्ठान तर्फे आयोजित गुणवंत…