राज्यातील शिक्षण पद्धतीमध्ये मोठे फेरबदल ; पाचवी आणि आठवी इयत्तेत आता वार्षिक परीक्षा घेण्यात येणार
मुंबई : नवीन शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील शिक्षण पद्धतीमध्ये मोठे फेरबदल झालेले आहे. आता नवीन शिक्षण धोरणानुसार आठवीपर्यंतची ढकलगाडी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरसकट आठवी पर्यंत उत्तीर्ण करण्याचा निर्णय बदलण्यात आली आहे.
आता…