ध्यास विश्वसार्ह बातमीचा

प्रशिक्षण कार्यक्रमातून हातमाग व्यवसायाला बळकटी ,अक्कलकोट तालुक्यात प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन

अक्कलकोट : वस्त्रोद्योग मंत्रालय भारत सरकार आणि विणकर सेवा केंद्र मुंबई यांच्यावतीने महाराष्ट्रात हस्तकला प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करून हातमाग व्यवसायाला बळकटी देण्याचे काम सरकार करीत आहे. या प्रशिक्षणातुन मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध…

वन्यजीव सप्ताह विशेष ; अक्कलकोट तालुक्यात आढळला दुर्मिळ अल्बिनो सातभाई पक्षी,  कुरनूर धरण परिसर बनले…

मारुती बावडे अक्कलकोट, दि.१ : वाईल्डलाईफ काँझर्वेशन असोसिएशन सोलापूर आणि वनविभाग सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पक्षी निरीक्षण कार्यक्रमात अचानक अल्बिनो सातभाई पक्षांचा थवा उडाल्याचे दुर्मिळ चित्र दिसून आले आहे.यामुळे कुरनूर…

सांगवी बु गावाला वारंवार बसतोय पुराचा तडाखा, पुनर्वसनासाठी लोकप्रतिनिधीकडे आर्तहाक

अक्कलकोट  :  दरवर्षी पुरामुळे सांगली बुद्रुक गावाला तडाखा बसत आहे नदीकाठची घरी आहेत ती पाण्याखाली जात आहेत त्यामुळे या गावाची पुनर्वसनाची मागणी ग्रामस्थांमधून होऊ लागली आहे. आतापर्यंत अनेक नेत्यांनी व अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या आहेत.  पण…

सुनील शिनखेडे साहेब, आकाशवाणीचे कायम अधिकारी असावेत….! आज सेवा निवृत्त… त्यानिमित्ताने !

आयुष्यात माणूस जन्माला आल्यानंतर दोन प्रकारच्या गोष्टींमध्ये तुलना होते. तो म्हणजे एक चांगला आणि वाईट. यासाठी प्रत्येक जण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर चांगल्यातील चांगले शोधण्याचा  आणि ते करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु ते प्रत्येकालाच…

तब्बल अठरा तासानंतर बोरी उमरगेचा पूल खुला; मैंदर्गी, दुधनी, गाणगापूर वाहतूक सुरळीत

अक्कलकोट, दि.२९ : कुरनूर धरणातून बुधवारी सकाळी विसर्ग कमी झाल्याने तब्बल १८ तासानंतर बोरी उमरगेचा पूल खुला झाला आहे. त्यामुळे अक्कलकोट ते गाणगापूर रस्त्यावरील वाहतूक पुन्हा पूर्ववत सुरू झाली आहे. दुधनी,मैंदर्गीकडे जाणारी वाहतूक सुरू झाली…

९ व १० ऑक्टोबरला होणार सीईटी परीक्षा, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती,पूरग्रस्त…

मुंबई, दि. 29 :  राज्यात काही जिल्ह्यात गेले दोन दिवस अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे महत्त्वाची सीईटी प्रवेश परीक्षा जे विद्यार्थी देऊ शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पुन्हा संधी…

नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे त्वरित सुरू करा, अक्कलकोट तालुका युवक काँग्रेसच्यावतीने निवेदन

अक्कलकोट, दि.२९ : अक्कलकोट तालुक्यात मागच्या चार दिवसात अतिवृष्टी आणि पुरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी अक्कलकोट विधानसभा युवक काँग्रेसच्यावतीने आज…

भाजपमध्ये गेलेल्या लोकांना केंद्रीय एजन्सींचे संरक्षण आहे का? आम्ही यादी देतो – जयंत पाटील

अहमदनगर दि.२९ सप्टेंबर - भाजपमध्ये गेलेल्या लोकांना सीबीआय, ईडी आणि आयकर विभाग या एजन्सींचे संरक्षण आहे का? आम्ही अशा लोकांची यादी देतो त्यांच्यावर ईडी काय कारवाई करणार असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत…

दुधनीतील कार्यक्रमासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवावी, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे…

अक्कलकोट, दि.२९ : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. कोरोना महामारीमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने तालुक्यातील बहुसंख्य युवकांनी रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करून सहभागी व्हावे, असे आवाहन माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी केले.…

सुदृढ आरोग्यासाठी अन्न सुरक्षा महत्वाची यासाठीचे प्रयत्न अधिक वेगवान व व्यापक  व्हावेत –…

मुंबई दिनांक २९:   कोरोना विषाणुने आपल्या आरोग्य रक्षणाचे महत्व अधिकच प्रकर्षाने अधारेखित झाले असून सुदृढ आरोग्यासाठी अन्न सुरक्षितता व स्वच्छता अतिशय महत्वाची असल्याने यासाठीचे प्रयत्न अधिक वेगवान आणि व्यापक  व्हावेत  असे निर्देश…
Don`t copy text!