ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

कृषी

मध्यपूर्वेतील संघर्षाचा परिणाम महाराष्ट्रात: गॅस तुटवडा, उद्योग व हॉटेल व्यवसाय थोपले!

मुंबई :  वृत्तसंस्था  मध्यपूर्वेतील अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचे परिणाम आता महाराष्ट्रात स्पष्टपणे जाणवत आहेत. युद्धामुळे गॅस पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, एलपीजी आणि एलएनजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे.…

‘अमेरिकेच्या ताटाखालचे मांजर बनू नका’ : हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघात !

हिंगोली :  वृत्तसंस्था केंद्र सरकारने अमेरिकेशी केलेल्या व्यापार करारावरून काँग्रेसने पुन्हा एकदा सरकारवर जोरदार टीका केली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधत, “अमेरिकेशी व्यापार करार करून केंद्र…

…फक्त पीक कर्ज देण्याचा अधिकार असलेल्या बँकांचे कर्ज ; मुख्यमंत्री फडणवीस !

मुंबई : वृत्तसंस्था मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, राज्य सरकारच्या २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ पीक कर्ज देण्याचा अधिकार असलेल्या कोणत्याही बँकेकडून घेतलेल्या कर्जावर शेतकऱ्यांना…

फडणवीसांची कर्जमाफी घोषणा; बच्चू कडूंचे आभार, राजू शेट्टींचा संताप

मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करत पीक कर्जमाफी जाहीर केली. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी…

गॅस सिलिंडर पुन्हा महाग; घरगुती सिलिंडर ‘इतक्या’ रुपयांनी वाढला, ७ मार्चपासून नवे दर…

मुंबई : वृत्तसंस्था केंद्र सरकारने घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ केली असून नव्या दरानुसार १४.२ किलोचा घरगुती सिलिंडर दिल्लीत आता ९१३ रुपयांना मिळणार आहे. यापूर्वी हा सिलिंडर ८५३ रुपयांना मिळत होता. तसेच १९ किलोच्या…

दोन लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा; शेतकरी संघटनांचा सरकारवर तीव्र आक्षेप !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या 2026 च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर…

राज्य सरकारचा मोठा निर्णय: शेतकऱ्यांचे इतके पीककर्ज माफ ; अर्थसंकल्प जाहीर !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे संपूर्ण राज्यातील जनतेचे लक्ष लागले असताना मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेद्न फडणवीस  यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर…

होलिका दहन ३ मार्चला; होळीत काय टाकावे, काय टाळावे?

दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन साजरे केले जाते. वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जाणारा हा सण यंदा ३ मार्च २०२५ रोजी संध्याकाळी साजरा केला जाणार असून ४ मार्च रोजी रंगांची होळी खेळली जाईल. होलिका दहनाच्या दिवशी घराच्या…

पीएम किसान योजनेचा हप्ता लवकरच; शेतकऱ्यांनी पात्रता आणि ई-केवायसी तपासावी !

नई दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan) अंतर्गत 22 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. या हप्त्याअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात आर्थिक…

३० जूनपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार?

मुंबई : वृत्तसंस्था  महाराष्ट्र सरकारने राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक दिलासा देण्याची तयारी सुरू केली आहे. राज्यातील २४ लाख ७३ हजार ५६६ शेतकऱ्यांकडे ३० जून २०२५ पर्यंत एकूण ३५ हजार ४७७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या…
Don`t copy text!