Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कृषी
राज्यात आतापर्यंत 27 टक्के पेरण्या ; हवामानाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी पेरणी करावी – कृषीमंत्री…
मुंबई, दि. 24 : राज्यात खरिपाच्या सुमारे 27 टक्के पेरण्या झाल्या आहेत. गेल्या आठ दिवसापासून राज्यात पाऊस कमी अधिक प्रमाणात पडत आहे. कोकण विभाग वगळता अन्यत्र राज्यभर तुरळक पाऊस होत असून भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या अंदाजानुसार…
कोरोनाच्या सावटाखाली कारहुणवी (बैलपोळा) साजरा; यंदाच्या वर्षीही बैलांच्या मिरवणुका नाहीच!
गुरुशांत माशाळ,
दुधनी : देशभरातील सर्व सणा-सुदींवर कोरोनाचा सावट पडला आहे. सध्या देशात आणि राज्यात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्याने काही प्रमाणात अनलॉक करण्यात आले आहे. मात्र शसनाने निर्बंध कायम ठेवली आहे.
शेतकऱ्यांचा…
खत, बियाणांची उपलब्धता सुलभ व्हावी – खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी
सोलापूर - सोलापूर जिल्ह्यात खरीप पिकाचे क्षेत्र वाढले आहे. ३ लाख हेक्टरहुन अधिक क्षेत्र खरीप पिकाखाली येते. त्यानुषंगाने येत्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रासायनिक खते व बियाणे यांची उलब्धता सुलभ व्हावी. सर्वच तालुक्यात योग्य…
कन्येच्या जन्मानिमित्त शेतकऱ्यांना होणार रोपांचे वाटप, कन्या वन समृध्दी योजनेचा लाभ घेण्याचे सामाजिक…
मुंबई दि.१५ :- ज्या शेतकऱ्याच्या कुटुंबात यावर्षी मुलीचा जन्म झाला आहे त्यांना सामाजिक वनीकरण विभागामार्फत १ जुलै रोजी १० रोपांचे वाटप करण्यात येणार असून त्या अनुषंगाने कन्या वन समृध्दी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन सामाजिक वनीकरण विभागाने…
खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी पीक स्पर्धा ; कृषी विभागाचा उपक्रम
सोलापूर,दि.14: जिह्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिकाअधिक उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती करणे आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाने खरीप पीक स्पर्धा आयोजित केली…
अक्कलकोट तालुक्यात दमदार पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.१२ : अक्कलकोट तालुक्यात सध्या पावसाअभावी खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. मृग नक्षत्र सुरू होऊन चार दिवस उलटले तरी पावसाचा पत्ता नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.मृग…
शेतकऱ्यांनी कृषी योजनांचा लाभ घ्यावा ; पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन
सोलापूर : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचे शासनाचे उद्दिष्ट असून उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहिमेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण अभियान सुरू केले आहे. शेतीसाठी लागणाऱ्या शेतमजुरांची टंचाई व शेतीतील कामे कमी खर्चात व जलद गतीने होण्याच्या दृष्टीने या…
पीक कर्जाची नियमित परतफेड कऱणाऱ्या शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतच्या कर्जासाठी शून्य टक्के व्याज;…
मुंबई : पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता तीन लाखांपर्यंतच्या कर्जासाठी शून्य टक्के दराने व्याज आकारणी केली जाईल. एक लाख ते तीन लाखांच्या कर्जमर्यादेत विहीत मुदतीत कर्जाची परतफेड केल्यास सध्याच्या एक टक्के व्याजदरात आणखी…
अक्कलकोट येथे एकदंत एटंरप्रायजेस कृषी दुकानाचे उदघाटन
अक्कलकोट, दि.६ : अक्कलकोट शहरात शेती साठी लागणा-या बि बयाणे, रासायनिक खते,कीटकनाशक ओषधाचे उदघाटन तालुका कृषि अधिकारी वडखेलकर यांच्या उपस्थितीत युवानेते नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.
शेतकऱ्यांना योग्य भावात बि…
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी….! मान्सून महाराष्ट्रात दाखल…
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना आनंदी बातमी भारतीय हवामान खात्याने दिली आहे. मान्सून आपल्या निर्धारित वेळेपेक्षा दोन दिवस आधीच रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे येथे दाखल झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.
हर्णे येथून पुढे त्याचा प्रवास…