ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

कृषी

कृषी ऊर्जा पर्वाचा शुभारंभ; शेतकरी बांधवांना दिवसा आणि पुरेशी वीज देणे हीच आमची प्राथमिकता-…

मुंबई, दि. 2 : शेतकरी बांधवांना दिवसा आणि पुरेशी वीज देणे शासनाची प्राथमिकता असून महाकृषी ऊर्जा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. महा कृषी ऊर्जा अभियानांतर्गत कृषी ऊर्जा पर्वाचा शुभारंभ…

शेरे येथील युवा शेतकऱ्याने घेतले 80 गुंठ्यात तब्बल 211 टन ऊसाचे उत्पादन

कराड ।  कृष्णा कारखान्याचा सभासद असणाऱ्या शेरे (ता. कराड) येथील पांडुरंग काकासाहेब निकम या युवा शेतकऱ्याने  युवा शेतकऱ्याने जयवंत आदर्श कृषी योजनेच्या माध्यमातून 80 गुंठ्यात तब्बल 211 टन ऊसाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे.  त्याच्या या…

राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; वर्षभराचा १०० टक्के जीएसटी परतावा मिळणार

मुंबई : शासनाने राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारी २०२० पासून राज्य शासनाच्या हिश्श्याचा १०० टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) प्रोत्साहन अनुदान म्हणून दिले जाणार आहे. यासंबंधी शासन निर्णय जारी…

शेतकऱ्यांना एक लाख कृषी पंप वीज जोडण्यांसाठी नवीन धोरण जाहीर

मुंबई  : नवीन कृषीपंप वीज जोडणीचे धोरण आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर करण्यात आले.त्यामध्ये लघुदाब वाहिनी, उच्चदाब वाहिनी, सर्विस कनेक्शन व सौर कृषीपंप याद्वारे वीज जोडणी देण्याचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले असून राज्यभर सुमारे एक…

आता घरबसल्या करा वारस नोंदीसाठी ऑनलाईन अर्ज…जाणून घ्या

पुणे- जमिनीवर कर्जाचा बोजा दाखल करणे अथवा कमी करणे, अपाक (अज्ञान पालक कर्ता), एकत्र कुंटुंब मॅनेजर (एकुमॅ) नोंद कमी करणे, गॅझेटमधील नावानुसार बदल करणे आदी नोंदी करण्यासाठी आता नागरिकांना तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. कारण महसुल…

रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हा,सोलापूरच्या जिल्हा अधीक्षक कृषी…

सोलापूर, दि.23: जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत (PMFBY) सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे. पीक विमा योजनेसाठी 2020-21 या हंगामाच्या नोंदणीसाठी राष्ट्रीय…

सोलापूर जिल्ह्यात निर्यातक्षम फळबागांची ग्रेपनेटद्वारे नोंदणी करा,कृषी विभागाचे आवाहन

 सोलापूर, दि.15 : किडनाशक उर्वरित अंश व किड रोगांची हमी देण्यासाठी हॉर्टिनेटद्वारे निर्यातक्षम बागांची नोंदणी करण्यात येते. जिल्ह्यातील निर्यातक्षम फळे व भाजीपाला उत्पादन करणाऱ्या निर्यातदार शेतकऱ्यांनी 2020-21 करिता नोंदणी/ नूतनीकरण कृषी…

दुधनी परिसरात परतीच्या पावसाची जोरदार हजेरी; शेतकरी अडचणीत

गुरुशांत माशाळ दुधनी,दि.१४ : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील दुधनी व परिसरात मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामुळे दुधनी आणि परिसरातील…

कृषी पंप धारकांसाठी उच्चदाब वितरण प्रणाली राबविणार,राज्य मंत्रिमंडळाचा महत्वपूर्ण निर्णय

मुंबई, दि.१० : राज्यातील कृषी पंप अर्जदारांसाठी उच्चदाब वितरण प्रणाली योजना राबविण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून रुपये 2,248 कोटी (346 दशलक्ष युएस डॉलर) इतके कर्ज घेण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.…

सोयाबीनच्या खरेदीला 15 ऑक्टोबरपासून प्रारंभ

मुंबई,दि.२९ : 2020 - 21 मधील किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हमीभावाने सोयाबीन खरेदी नोंदणीला 1 ऑक्टोबरपासून राज्यात प्रारंभ होत आहे, अशी माहिती पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.तर 15 ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात…
Don`t copy text!