Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ताज्या बातम्या
मैत्री केली : नशेची गोळी देवून काढले महिलेचा अश्लील फोटो !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत असतांना यात पुणे शहर देखील मागे नाही आता सोशल मीडियावरून झालेली ओळख महिलेला चांगलीच महागात पडली आहे. महिलेला भेटण्यासाठी बोलावून नशेची गोळी देत…
उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिली एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खूशखबर !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मूळ वेतनावर जून 2025 पासून 46 टक्के ऐवजी 53 टक्के महागाई भत्ता देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. महामंडळातील…
सोलापूर जिल्हा परिषदेत ११२ पदांसाठी भरती जाहीर !
सोलापूर : प्रतिनिधी
राज्यातील अनेक तरुण तरुणी उच्च शिक्षण घेतले आहे मात्र अनेक तरुण तरुणी आज देखील बेरोजगार आहे. याच बेरोजगार तरुणांना एक नोकरीची मोठी संधी समोर आली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेने ११२ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. उमेदवार…
गोऱ्हेंची सरकारकडे ठोस शिफारस : “कंत्राटी कामगारांच्या हक्कासाठी नवा कायदा!”
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील गिग (कंत्राटी) व प्लॅटफॉर्म कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी स्वतंत्र कायदा आणि त्रिपक्षीय मंडळ स्थापन करण्याची शिफारस विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी कामगार मंत्री…
पवनचक्की प्रकल्पात पहाटेच्या सुमारास शिरले चोर : गोळीबारात एक ठार !
बीड : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्हा नेहमीच वेगवेगळ्या घटनेने चर्चेत येत असतांना आता महाजनवाडी येथे असलेल्या ओटूकंपनीच्या पवनचक्की प्रकल्पात शुक्रवारी पहाटे १५ ते २०चोरटे शिरले. सुरक्षा रक्षकाने हटकल्यावर चोरट्यांनीत्याच्यावर हल्ला…
वेळीच लक्षणे ओळखल्यास डेंग्यू बरा होऊ शकतो
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
वेळीच लक्षणे ओळखल्यास डेंग्यू बरा होऊ शकतो. मात्र यासाठी कुटुंबातील सदस्यांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे,असे मत वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवलीला माळी यांनी व्यक्त केले.शुक्रवारी,चप्पळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात…
सोलापूर : लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नववधूचा दुर्देवी मृत्यू !
सोलापूर : वृत्तसंस्था
माळशिरस तालुक्यातील बाभूळगाव येथील लग्न सोहळा पार पडला आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच नववधुला ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने प्राण सोडावा लागला. ही हृदय पिळवून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली…
८० प्रवासी घेवून निघालेल्या बसला भीषण आग : ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील अनेक ठिकाणी आगीसह अपघाताच्या घटना घडत असतांना आता बिहारहून दिल्लीला जाणाऱ्या एका स्लीपर बसला आग लागल्याने पाच प्रवासी जिवंत जळून मृत्यूमुखी पडले, तर अनेक जण आगीत होरपळल्याने जखमी झाले आहेत. गुरुवारी सकाळी…
महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त होणार : मुख्यमंत्री फडणवीस !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी रेल्वे ब्रिजचे काम महारेलनी हाती घेतले आहे. आतापर्यंत 32 पूल महारेलनी पूर्ण केले आहेत, यावर्षी 25 पूल महारेलच्या माध्यमातून पूर्ण होणार आहेत. महाराष्ट्राला रेल्वे फाटक मुक्त करायचे आहे, त्या…
विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी : उद्या लागणार १२ वीचे निकाल !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी १२ वीची परीक्षा दिली आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल…