Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कृषी
जनतेला होणार मोठा फायदा : सातबारा होणार आता ‘जिवंत’ !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील जनतेला फायदा होणार असल्याची बातमी महायुती सरकारने दिली आहे. आता राज्यातील ‘मयत’ सातबारा आता ‘जिवंत’ होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही अनोखी मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहे. सातबारा वरील सर्व…
पर्यटकांसाठी महत्वाची बातमी : ‘माथेरान’ पर्यटनासाठी बंद !
मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्रात पर्यटनासाठी माथेरान अत्यंत प्रसिद्ध आहे. पुणे आणि मुंबईपासून जवळ असलेले माथेरान हे निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे. मुंबई कर्जत रेल्वे मार्गावर असलेल्या नेरळपासून ९ किलोमीटर असणाऱ्या माथेरानमध्ये बंदची हाक…
महसूल मंत्र्यांचा निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून या अधिवेशनदरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या वारसांना…
शक्तिपीठ महामार्ग करायचा आहे, पण तो ; मुख्यमंत्री फडणवीस !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मुंबई येथे आझाद मैदानावर शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या 12 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यांनी हा महामार्ग रद्दबातल करण्याची मागणी केली आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे…
महायुती सरकारचा अर्थसंकल्प जाहीर : राज्यातील तरुणांना मिळणार रोजगारासह अनेक घोषणा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने आज राज्याचा २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या आवारातील महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास…
धनंजय मुंडेंच्या आणखी अडचणीत वाढणार : आ.धस देणार ईडीला पुरावे !
बीड : वृत्तसंस्था
बीड येथील सरपंच खून प्रकरणातील आरोपी अटकेत आल्यानंतर मंत्री मुंडे यांना आपला राजीनामा द्यावा लागला होता आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कृषी विभागातून धनंजय मुंडे…
मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा : आता सरकारच्या योजना थेट व्हॉट्सॲपवर !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मुंबई येथे आशिया खंडातील सर्वात मोठा टेक्निकल इव्हेंट Mumbai Tech Week पार पडत असून त्यामुळे मुंबई ही TECH ची राजधानी आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.…
पावसाच्या फटक्याने राज्यात ‘लाल’ मिरचीच्या दरात मोठी घसरण !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील शीतगृहातील मिरचीचा शिल्लक असलेला मुबलक साठा अन् नव्या हंगामातील सुरू झालेली आवक, यामुळे बाजारात मागणीच्या तुलनेत लाल मिरची मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहे. परिणामी, दरात मोठी घसरण झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत…
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा : शेतकऱ्यांचे वाढणार ‘या’ योजनेत ३ हजार रुपये !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शेतकऱ्यांना आता चांगले दिवस येत असल्याचे दिसत आहे. आता केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी समर्पित असून या दिशेने जोरकस प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात प्रधानमंत्री किसान सन्मान…
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी : ९.८ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात २२ हजार कोटी जमा !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या १९ व्या हप्त्यापोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रूपये जमा झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी…