ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

कृषी

सर्वसामान्यांच्या खिशावरील आणखी भार : खाद्यतेल महागणार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील शेतकऱ्यांचे कंबरडे केंद्र सरकारच्या खाद्यतेल आयातीमुळे मोडले गेले आहे तर आता ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशावरील भार आणखी वाढण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात देशवासीयांना महागाईचा धक्का…

सावधान : सरकारने घातली ‘या’ औषधांवर बंदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सावधान तुम्हीही या औषधी घेत असाल तर ही बातमी नक्की वाचा.. ताप, सर्दी, ऍलर्जी आणि वेदनांसाठी वापरल्या जाणाऱ्या 156 फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (FDC) औषधांवर सरकारने बंदी घातली आहे. आता ही औषधे बाजारात विकली जाणार…

उजनीचे पाणी एकरुखद्वारे २० ऑगस्टपासून सोडणार ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी एकरूख उपसा सिंचन योजनेद्वारे येत्या २० ऑगस्टपासून उजनीचे पाणी कुरनूर धरणात येणार आहे. त्याबाबतचा निर्णय शनिवारी झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी…

शेतमजूर, दिव्यांगांसाठी आम्ही काहीही करू ; आ.बच्चू कडू आक्रमक

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील प्रहार संघटना मोठ्या प्रमाणात आक्रमक झाली असून आमदार हे विधानसभा निवडणुकीपूर्वी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. 9 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य मोर्चा काढल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते थेट…

आता शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याची गरज नाही ; अजित पवार

मुंबई : वृत्तसंस्था विधानसभा निवडणुकीच्यापूर्वीच राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर लाडक्या भावाला काहीच मिळाले नसल्याची टीका विरोधकांनी केली होती. मात्र, विरोधकांच्या या टीकेला अजित पवार यांनी प्रत्युत्तर…

त्यांची दुकानदारी बंद पाडणार ; राजू शेट्टी यांचा हल्लाबोल

मुंबई : वृत्तसंस्था आगामी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून सत्ताधारी व विरोधकामध्ये आरोप प्रत्यारोप देखील सुरु झाले आहे. नुकतेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. स्वाभिमानी…

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी : ई पीक पाहणीची नोंदणी करणे बंधनकारक

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शेतात लागवड केलेल्या पिकांनी माहिती सरकारपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. यासाठी ई पीक पाहणी यंत्रणा सुरु करण्यात आली आहे. यावर शेतकऱ्यांना नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतरच शेतकऱ्यांना सरकारी मदतीचा लाभ…

बापरे : शेतकऱ्याने फिरविला कोथंबीरवर नांगर

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा हाहाकार सुरु असून अनेक ठिकाणी कोथंबीरीला सुरवातीला चांगला दर मिळत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी कोथंबीरीची लागवड केली होती. मात्र बाजारात अचनक आवक वाढल्याने कोथंबीरीचे दर घटले. यामुळे…

कृषीमंत्र्यांची घोषणा : लाखो शेतकऱ्यांचा होणार योजनेत समावेश

मुंबई : वृत्तसंस्था देशातील प्रत्येक शेतकऱ्याला सरकारचा लाभ होण्यासाठी सरकार नेहमीच प्रयत्न करीत असतो. केंद्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या पीएम किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये तर…

शेतकऱ्यांनी माती परीक्षणाला महत्त्व देऊन खताचा समतोल वापर करावा

अक्कलकोट ; तालुका प्रतिनिधी दि.१ : शेतकरी बांधवांनी शासकीय योजनेबरोबर शेती विषयीचे तांत्रिक ज्ञान घेणे महत्त्वाचे आहे.शेतकऱ्यांनी माती परीक्षणाला महत्त्व द्यावे व त्यानुसार खताचा समतोल वापर करावा,असे आवाहन गटविकास अधिकारी गट विकास…
Don`t copy text!