ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

कृषी

ई-पीक पाहणी प्रकल्प देशासाठी मार्गदर्शक ठरेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि.13:  येत्या काळात ई-पीक पाहणी मोबाईल ॲप शेतकऱ्यांना आपलेसे करुन घेईल याबद्दल विश्वास वाटतो, राज्यभरात राबविला जाणारा हा ई-पीक पाहणी प्रकल्प देशासाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. येत्या…

अक्कलकोट तालुक्यात ८५ हजार हेक्‍टरवरील खरिप पिके धोक्यात; पावसाअभावी शेतकरी हवालदिल

मारुती बावडे अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यात यंदा सुरुवातीच्या काळात वेळेवर पाऊस झाल्याने ८५ हजार हेक्‍टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे .परंतु आता ऐन पीक वाढीच्या वेळी मात्र पाऊस गायब झाला आहे.  त्यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला…

जागतिक बाजारपेठेत शेतमालाच्या निर्यातवाढीसाठी राज्यस्तरावर प्रयत्न करणार – कृषि मंत्री दादाजी भुसे

नाशिक दिनांक. 12 ऑगस्ट : शेतकऱ्यांनी कोरोनासारखी आपत्ती, तसेच नैसर्गिक अतिवृष्टी किंवा दुष्काळासारखे संकट असेल, अशा परिस्थितीतही शेतात राबून आपल्याला अन्नधान्य, भाजीपाला उपलब्ध करून दिला आहे. त्या अनुषंगाने शेतात पिकणाऱ्या शेतकऱ्यांच्या…

रानभाज्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी रानभाज्या महोत्सव महत्त्वाची भूमिका बजावेल- कृषी…

सांगली - पावसाळ्यात विविध गुणधर्म असणाऱ्या अनेक वनस्पती उगवतात त्यातील अनेक वनस्पती खाण्यायोग्य असतात त्यांना आपण रानभाज्या म्हणून ओळखतो. त्यातील काही रानभाज्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त व औषधीही असतात. अशा रानभाज्यांची माहिती जास्तीत जास्त…

टोकियो ऑलिम्पिक; अखेर पी. व्ही. सिंधूने कांस्यपदकावर कोरले नाव

टोकियो : भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये चमकदार कामगिरी करत कांस्यपदक जिंकले आहे. आज (रविवार) खेळल्या गेलेल्या (बॅडमिंटन) कांस्यपदकाच्या सामन्यात तिने जागतिक क्रमवारीत ९ व्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या बिंग…

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील शेतकऱ्यांनी नुकसानीची सूचना विमा कंपन्यांना द्यावी ; जिल्हा अधीक्षक…

सोलापूर, दि. 23: यंदा जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. खरीप हंगाम 2021 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी पावसामुळे किंवा अन्य बाबींमुळे होणाऱ्या पीक नुकसानीची माहिती 72 तासामध्ये विमा कंपन्यांना…

अक्कलकोटमध्ये रब्बी हंगाम पिक स्पर्धेचे बक्षीस वितरण, सांगवीच्या संजयकुमार भोसलेंनी घेतले हरभरा…

अक्कलकोट,दि.२१ : अक्कलकोट तालुका कृषी विभागाच्यावतीने सन २०२०-२१ या वर्षा करिता रब्बी हंगामात पिक स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत सांगवी (बु) येथील प्रगतशील शेतकरी संजयकुमार भोसले यांनी हरभरा पिकामध्ये हेक्टरी ३४ क्विंटल ८० किलो एवढे…

राज्यात पावसाचा जोर कायम, रायगड, रत्नागिरी, सातारासह अन्य दोन जिल्ह्यात रेड अलर्ट जारी

मुंबई : राज्यात गेल्या आठवड्यापासून पावसाचा जोरदार बॅटींग सुरू असून त्याचा जोर कायम आहे. कोकण किनारपट्टी आणि पुण्याच्या घाट परिसरात पावसाने धुमशान घातला आहे. सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर या पाच जिल्ह्यात अनेक ठिकाणी…

राष्ट्रीय कृषी विकास योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सोलापूर,दि.14: राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतीसाठी अर्थसहाय देण्याची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा परिषद कृषी…

राज्यात खरीपाच्या 70 टक्के पेरण्या पूर्ण – कृषीमंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. 13 : राज्यात नैऋत्य मान्सूनचा पाऊस दाखल झाल्याने कालपर्यंत खरीपाच्या 151.33 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 105.96 लाख हेक्टर क्षेत्रावर जवळपास 70 टक्के पेरणी झाली असून अद्याप काही भागात पुरेशा पावसाची शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे. पीकपेरणी…
Don`t copy text!