ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

कराडच्या बातम्या मोबाईलवर पाहिल्याने तरुणाला जबर मारहाण !

बीड : वृत्तसंस्था सरपंच देशमुख खून सध्या राज्यात जोरदार सुरु असतांना आता वाल्मीक कराडच्या बातम्या मोबाईलवर पाहिल्याने एका तरुणाला मारहाण केल्याची घटना बीडच्या धारूर येथे घडली आहे. यापुढे वाल्मीक अण्णाच्या बातम्या आणि व्हिडिओ पाहिले तर…

देशमुख खून प्रकरण : मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली ग्वाही !

बीड : वृत्तसंस्था राज्याचे राजकारण मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण  तापले असतांना आता सर्व आरोपींवर कारवाई होणारच, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दि.५ येथे दिली. आष्टी उपसा योजनेचे उद्घाटन मुख्यमंत्री…

अखेर अभिनेता सोलापूरकरने जोडले हात : अपमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता…

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी चुकीचे वक्तव्यावरुन वातावरण तापण्यास सुरुवात झाली असतांना आता अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी त्याबद्दल माफी मागितली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता. तसा…

मंत्री नव्हे तर युती सरकारच भ्रष्ट ; नाना पटोंलेंचा घणाघाती हल्लाबोल

नागपूर : वृत्तसंस्था राज्यात मंत्री धनंजय मुंडे यांचे प्रकरण तापले असतांना आता या वादात महाविकास आघाडीचे नेते नाना पटोले यांनी उडी घेतली आहे. त्यांनी मंत्र्यांसह सरकारवर खळबळजनक आरोप केले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे…

रस्त्यावर उतरण्याचाही दिला इशारा : मंत्री मुंडेंसाठी हाके आक्रमक !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुतीमधील मंत्री धनंजय  मुंडे यांच्यावर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केल्यानंतर राजकीय वातावरण तापले होते तर आता ओबीसी आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके यांनी देखील मुंडे यांचे समर्थन केले…

मोठा निर्णय : शिर्डी संस्थानातील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत बदल !

शिर्डी : वृत्तसंस्था शिर्डीतील साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांची हत्या झाल्यानंतर आता संस्थानच्या वतीने काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ बदलण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना सकाळी चार ऐवजी आता सकाळी सहा…

जर लव्ह जिहाद केला तर ; राणेंचे मोठे विधान !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील भाजपचे आ.नितेश राणे नेहमीच विविध वक्तव्याने चर्चेत येत असतांना आता धर्मांतर विरोधी कायद्याबाबत मोठे विधान केले आहे. त्यांनी  , देशातील सर्वात कठोर धर्मांतर विरोधी कायदा महाराष्ट्रात आणला जाणार असल्याचे…

‘राहुल गांधी, माफी मागा!’; मुख्यमंत्री फडणवीसांची टीका

मुंबई : वृत्तसंस्था लोकसभेच्या संसदेत कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी धक्कादायक आरोप केल्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी राहुल गांधी यांना महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागण्यास सांगितले. वास्तविक, राहुल…

…अन्यथा शास्त्री यांच्याविरोधात राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा शरद पवार गटाचा इशारा !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, खंडणी वालिमक कराड गैंगशी संबंध आदी मुद्यावरून अडचणीत आलेले मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण करणे दुर्दैवी आहे. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी…

धक्कादायक पुरावे देणार ; अंजली दमानिया उद्या करणार गोप्य्स्फोट !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यात झालेल्या खून प्रकरण चांगलेच तापले आहे तर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण चांगलंच लावून धरलं आहे. याचसंदर्भात त्यांनी एक…
Don`t copy text!