ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

ताज्या बातम्या

जगभरात महाराष्ट्राचे नावलौकीक आणि शहरांचे ब्रँडींग करण्याची संधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २: भारताला जी २० परिषदेचे अध्यक्षपद मिळाले ही अतिशय गौरवशाली बाब असून महाराष्ट्रात या परिषदेच्या १४ बैठका होणार आहेत. त्यानिमित्त आपल्या राज्याच्या विकासासोबतच संस्कृती आणि शहरांचे ब्रँडींग करण्याची संधी आहे. जगभरात महाराष्ट्राचे…

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे मुंबईत आगमन

मुंबई, दि. 2 : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे एक दिवसांच्या मुंबई भेटीसाठी आज येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने आगमन झाले. यावेळी आमदार आशिष शेलार यांच्यासह सेनादलाचे वरिष्ठ अधिकारी, …

चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक, एकाच दिवशी चाळीस हजार नव्या रुग्णांची नोंद

शांघाय : चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला असून रविवारी एकाच दिवशी ४० हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे शी जिनपिंग सरकारने झीरो कोविड धोरण अवलंबत कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे हजारो नागरिकांनी शांघाय शहरासह ठिकठिकाणी रस्त्यावर…

महाराष्ट्रातील ३ हजार कोटी रूपयांच्या अतिरिक्त प्रकल्पांच्या प्रस्तावास मंजुरी मिळावी –…

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला गती मिळण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या सुमारे 3 हजार कोटी रुपयांच्या अतिरिक्त प्रकल्पांच्या प्रस्तावास मंजुरी प्रदान करावी, अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

जत तालुक्यातील लोकांच्या भावनांचा गैरवापर कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी करू नये – जयंत पाटील

सांगली : सीमा भागातील गावांची प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याने कर्नाटकातील मंडळी दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. आमच्या जत तालुक्यातील लोकांच्या भावनांचा गैरवापर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी करू नये असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे…

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी गांधींच्या दिसण्यावरून केली टीका, जर तुम्हाला तुमचा लूक…

अहमदाबाद : आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी अहमदाबाद येथे मंगळवारी प्रचार सभेत त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहेत. काँग्रेसचे खासदार व माजी अध्यक्ष राहुल गांधीयांच्या दिसण्यावरून केलेल्या टीकेमुळे आता नव्या वादाला तोंड फुटले…

आसाम-मेघालय सीमावाद पेटला ! दोन्ही राज्यांमध्ये तणाव वाढला

आसाम : आसाम आणि मेघालयातील सीमावाद पुन्हा पेटला असून, पोलीस गोळीबारात सहाजण ठार झाले आहेत. यामध्ये मेघालयातील पाचजणांचा समावेश आहे. दोन्ही राज्यांमध्ये तणाव वाढला आहे. मेघालयाने ७ जिह्यांमध्ये ४८ तासांसाठी इंटरनेट सेवा बंद केली आहे.…

ब्रेकिंग..! महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा चिघळण्याची शक्यता; सीमाभागातील तब्बल ४० गावे कर्नाटकात…

मुंबई : सीमाभागातील तब्बल ४० गावे कर्नाटकात सामील होणार असल्याचा गौप्यस्फोट कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला आहे. यावरून महाराष्ट्रातील राजकारण पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे कारवार, बिदर भालकीसह संयुक्त…

काँग्रेस विसर्जित करण्याचे महात्मा गांधींचे स्वप्न गुजरातने 27 वर्षांपूर्वी साकारले : देवेंद्र…

अहमदाबाद, 22 नोव्हेंबर : स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेस विसर्जित करण्याचा सल्ला महात्मा गांधी यांनी दिला होता. त्यांचे ते स्वप्न गुजरातने 27 वर्षांपूर्वी साकार केले, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.…

नेहरूंच्या कार्यकाळात बारावर्षे भारताची गोपनीय माहिती ब्रिटीशांपर्यंत पोहोचत राहिली, रणजीत सावरकर…

मुंबई : वि. दा. सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्ला चढवला आहे. नेहरूंचा पुनर्जन्म राहुल गांधी म्हणून झाला आहे. त्यामुळे आता त्यांच्या चुका उघड करणे ही माझी जबाबदारी बनली आहे. नेहरूंच्या कार्यकाळात 12 वर्षे…
Don`t copy text!