ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

भरधाव रेल्वेने स्कूल बसला नेले फरफटत : दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील तामिळनाडूच्या कडलूर जिल्ह्यातील सेम्मानकुप्पम गावात आज (दि. ८) सकाळी भीषण अपघात झाला. एक स्कूल बस रेल्वे फाटक ओलांडत असताना, त्याचवेळी तिथून जाणाऱ्या रेल्वेने बसला जोरदार धडक दिली. यात दोन विद्यार्थ्यांचा…

एका तासासाठी खोली भाड्याने का मिळते? विधानसभेत OYO हॉटेल्सबाबत गंभीर प्रश्न !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी OYO हॉटेल्सबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान त्यांनी OYO हॉटेल्सबाबत गंभीर आरोप केले आहेत.…

मनसेच्या मोर्चापुर्वीच अविनाश जाधव यांना पोलिसांनी मध्यरात्री घेतले ताब्यात !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी हिंदी – मराठी भाषेवरून राजकारण तापले असतांना मिरा भाईंदरमधील एका मिठाईच्या दुकानातील मालकाला मराठी बोलण्यावरून मनसैनिकांनी चोप दिला होता. यानंतर मराठी अमराठी वाद उफाळून आला. येथील…

मुख्यमंत्र्यांची घोषणा : राज्यातील रिक्त पदांसाठी होणार मेगाभरती !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने सर्व विभागांना दीडशे दिवसांचा उद्दिष्टांचा कार्यक्रम दिला आहे. यात सर्व विभागांना आकृतिबंध, नियुक्ती नियमांत सुधारणा आणि अनुकंपा तत्त्वावरील भरती 100 टक्के करण्याची उद्दिष्टे दिली आहेत.…

अन्नछत्र मंडळाच्या धर्मसंकीर्तनात भरतनाट्यम कथ्थक नृत्याने वेधले लक्ष

अक्कलकोट : प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा ३८ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सव न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत असून,…

उद्धव ठाकरे हे सूर्याजी पिसाळाची औलाद आहेत,” ; आ.पडळकरांची जहरी टीका !

सांगली : वृत्तसंस्था राज्यातील भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. त्यांच्या या टीकेमुळे राज्यात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. “उद्धव ठाकरे हे…

धक्कादायक : २४ तासात परिवारातील चौघांचा मृत्यू : सोलापूर हादरले !

सोलापूर : वृत्तसंस्था पंढरपूर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कुटुंबातील तिघांचा विहिरीत तर एकाचा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. अवघ्या 24 तासात संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाला आहे. हि संपूर्ण घटना घरगुती…

सरकारचा महत्वाचा निर्णय : ‘या’ शेतकऱ्यांना टाकणार काळ्या यादीत !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने पिक विमा योजनेसंदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे. पिक विमा योजनेत फसवणूक करणाऱ्या आणि खोटी कागदपत्रे देणाऱ्या शेतकऱ्यांना काळ्या यादीत (ब्लॅक लिस्ट) टाकण्यात येणार आहे. यापूर्वी ही कारवाई…

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ न्यासाच्या वतीने जावेद पटेल यांचा गौरव !

अक्कलकोट : प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ न्यासाच्या वतीने गुणीजनांचा गौरव या कार्यक्रमात नागनळळी आश्रम शाळेचे सचिव जावेद पटेल यांचा सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला. याप्रसंगी…

देशात गरिबी वाढत आहे ; केंद्रीय मंत्र्यांचा सरकारला घरचा आहेर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील केंद्रीय मंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी गरिबीबाबत दिलेल्या विधानामुळे मोदी सरकारच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री…
Don`t copy text!