ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

शिंदेंच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर केला घाणाघात तर राज ठाकरेंना दिला सल्ला !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यात हिंदी भाषेवरून ठाकरे बंधूनी अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात रान उठवलं होतं. त्यांचा कडाडून विरोध पाहता तसेच राज्यभरातूनही वाढता विरोध लक्षात घेतला…

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना मोठा दिलासा !

मुंबई : वृत्तसंस्था सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आता नवा ट्विस्ट समोर आला आहे. या प्रकरणात आदित्य ठाकरेंना क्लीन चिट मिळाली आहे. दिशाची हत्या झाल्याचे किंवा तिच्यावर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाल्याचे पुराव्यांतून…

राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा : महाराष्ट्रात ‘इतक्या’ शेतकऱ्यांनी संपविले आयुष्य !

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था देशातील लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला असून यात ते म्हटले की, महाराष्ट्रात अवघ्या 3 महिन्यांत 767 शेतकऱ्यांनी…

वाल्मिक कराडच्या चेल्याचा प्रताप : गतिमंद मुलीवर केला अत्याचार !

बीड : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्ह्यातून अनेक घटना उघडकीस येत असतांना आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 2 जून रोजी केज पोलीस स्टेशनमध्ये एका गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. लैंगिक…

…मात्र कायदा हातात घेऊ नका ; राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुंबई येथील मीरा रोडच्या शांती पार्क परिसरातील जोधपूर स्वीट्स अ‍ॅण्ड नमकीन या दुकानाच्या मालकाला मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली होती. या घटनेचा व्हिडिओ देखील प्रचंड व्हायरल झाला होता. या घटनेचा तीव्र…

अन्नछत्र धर्मसंकीर्तन : ख्यातनाम गायिका अनुराधा भट या ‘रागा अनुरागा’ ह्या कन्नड कार्यक्रमाने गुंफले…

अक्कलकोट : प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा ३८ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सव न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत असून,…

राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा !

मुंबई  : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी कमी अधिक पाऊस सुरु असून आता राज्यात हवामान विभागाने मुसळधार पावसाबाबत यलो अलर्ट जारी केला आहे. विशेषतः मुंबई–ठाणे–पालघर जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. इतर भागातही हलका ते मध्यम स्वरूपातील…

उद्या दाऊद इब्राहिम पक्षात प्रवेश देणार ; संजय राऊतांचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील उद्धव ठाकरे गट व भाजपात नेहमीच आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपसह नारायण राणे यांच्यावर हल्लाबोल चढविला आहे. आजचा भारतीय जनता पक्ष म्हणजे डरपोक लोकांची 'डी…

मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती : तणावामुळे 427 पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या अडीच वर्षांत राज्यातील ४२७ पोलिसांचा मृत्यू झाला असून यात २५ आत्महत्यांचा समावेश आहे. पोलिसांमध्ये वाढत असलेल्या मानसिक तणावामुळे ही स्थिती उद्भवली असल्याचे स्पष्ट होताच राज्य सरकारने तातडीने काही महत्त्वाचे…

हर हर महादेवाच्या जयघोषात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !

श्रीनगर: वृत्तसंस्था हर हर महादेव, बम बम भोलेचा जयघोष करत बुधवारी पहाटे साडेचार वाजता अमरनाथ यात्रेसाठी पहिला समूह रवाना झाला. जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी शिवभक्तांच्या पहिल्या समूहाला झेंडा दाखवून रवाना केले. अमरनाथ…
Don`t copy text!