Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
बळीराजाच्या कुटुंबांसाठी राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाच्या हाहाकारामुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. यात मोठ्या प्रमाणात शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अस्मानी संकटामुळे…
मंत्री राणेंचे पुन्हा वादग्रस्त विधान : हा देश हिंदुंचा आहे. इकडे सर्वधर्म समभा….
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील भाजपचे मंत्री नितेश राणे हे नेहमी त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी अशाच प्रकारचं विधान केलं आहे. आमच्या देशामध्ये सर्वात आधी हिंदुंचे हित बघितलं जाईल…
…अन्यथा महाराष्ट्र बंद करू ; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठवाड्याला अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. दुष्काळी भाग समजला जाणारा मराठवाडा पूराने वेढला गेला आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे.…
राज्य निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची मोठी अपडेट !
मुंबई : प्रतिनिधी
राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार असून, यासंदर्भात एक महत्त्वाची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली आहे. ३२ जिल्हा परिषद (ZP) व ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक…
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान : कृषीमंत्री म्हणाले कर्जवसुली थांबवलीच पाहिजे !
छत्रपती संभाजीनगर: वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, शासन गंभीरतेने याचा आढावा घेत आहे. ज्या भागात पिकांचे नुकसान झाले आहे त्या ठिकाणी कर्जवसुली थांबवलीच पाहिजे. त्याबाबत राज्य सरकार…
उपमुख्यमंत्री पवारांना नागरिकांनी घेरले अन व्यक्त केल्या भावना !
सोलापूर : वृत्तसंस्था
महायुती सरकारचे मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांचा दौरा केला. त्यांनी पूरपरिस्थितीची पाहणी केली आणि प्रशासनाला कडक शब्दात सूचना केल्या.
अजित पवार हे मुंगळी…
सोलापुरात मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी अन दिला आदेश !
सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील विशेषकरून मराठवाड्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा आजपासून सुरू केला. ते आज (दि२४) सकाळी सोलापूरातील माढ्यातील पूर परिस्थितीची पाहणी सुरू केली.…
चार दिवसाच्या मुसळधार पावसाने मराठवाड्यातील ८ जणांचा घेतला बळी !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठवाडा भागात गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे ८ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये लातूरमध्ये ३, बीडमध्ये २, तर छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि धाराशिवमध्ये प्रत्येकी १ जणाचा मृत्यू झाला…
घटस्थापनेनंतरच सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये झपाट्याने वाढ !
मुंबई : वृत्तसंस्था
घटस्थापनेच्या दिवशी उच्चांक गाठलेल्या सोनं-चांदीच्या किमतींनी दुसऱ्याच दिवशी म्हणजे मंगळवारी आणखी उसळी घेतली. स्थानिक सराफ बाजारात सोन्याच्या दरात प्रतिदहा ग्रॅम 1,339 रुपयांची, तर चांदीत प्रतिकिलो 1,030 रुपयांची वाढ…
राज्यात पावसाचे थैमान : मुख्यमंत्र्यांनी घेतला आढवा अन दिली माहिती !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरु असताना आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेत पूर बाधित क्षेत्रात १७ NDRF आणि SDRF च्या तुकड्या तैनात…