ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

बार्शीत अनैसर्गिक महाआघाडी; भाजपच्या ताकदीपुढे विरोधक घाबरले – जयकुमार गोरे

सोलापूर : वृत्तसंस्था  सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात येऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, भाजपविरोधात शिवसेनेचे दोन्ही गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आल्याने…

छगन भुजबळ वाचले कसे? दमानियांचा सवाल, फडणवीसांवर थेट आरोप

मुंबई : वृत्तसंस्था  महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानंतर (एसीबी) आता सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) प्रकरणातही मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र या…

भाजपची १ कोटींची ऑफर असली तरी महापौर काँग्रेसचाच; वडेट्टीवारांचा ठाम दावा !

नागपूर : वृत्तसंस्था भाजपकडून नगरसेवकांना पदासोबत प्रत्येकी एक कोटी रुपयांची ऑफर दिली जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी (दि. २४) केला. दोन्ही बाजूंनी संख्याबळ वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी अखेर…

‘मातृभूमी’तून उसळली देशभक्तीची ज्वाला; सलमानचा आर्मी अवतार व्हायरल !

मुंबई : वृत्तसंस्था बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान याच्या बहुप्रतीक्षित ‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटातील पहिले गाणे ‘मातृभूमी’ नुकतेच प्रदर्शित झाले असून, या गाण्याने प्रेक्षकांच्या मनात देशभक्तीची तीव्र भावना जागृत केली आहे. प्रदर्शित होताच हे…

४०० कोटींच्या रोख कंटेनर चोरीचा संशय; नाशिकमधील तरुणाचे अपहरण, मारहाण

नाशिक : वृत्तसंस्था स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभर राजकीय वातावरण तापले असतानाच, कर्नाटकातील चोरली घाट परिसरात सुमारे ४०० कोटी रुपयांच्या रोख रकमेचा कंटेनर चोरीला गेल्याचा संशय व्यक्त होत असल्याने मोठी…

वादग्रस्त वक्तव्यानंतर सहार शेख यांची पोलिसांकडे जाहीर माफी

ठाणे : वृत्तसंस्था ठाणे महापालिका निवडणुकीत AIMIMला मुंब्रा परिसरात मिळालेल्या यशानंतर नव्याने निवडून आलेल्या नगरसेविका सहार शेख यांच्या एका वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे. पोलिस चौकशीनंतर सहार शेख यांनी लेखी…

मुंबईत बिहार भवन उभारणारच; मनसेला बिहार सरकारचा थेट इशारा

मुंबई : वृत्तसंस्था मुंबईत बिहार भवन उभारण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) जोरदार विरोध दर्शवला असतानाच, आता या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. बिहार सरकारचे मंत्री अशोक चौधरी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना…

थकवा, चक्कर, केस गळती? दुर्लक्ष नको; महिलांमध्ये एनीमिया वाढतोय

महिलांमध्ये एनीमिया म्हणजेच रक्ताची कमतरता ही समस्या खूप सामान्य आहे. मात्र अनेक वेळा ही समस्या एखाद्या मोठ्या आजारामुळे नव्हे, तर रोजच्या जीवनातील छोट्या-छोट्या चुकीच्या सवयींमुळे वाढताना दिसते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, वेळेवर लक्ष दिलं…

लाडकी बहीण योजनेतील तक्रारींसाठी थेट संपर्क; विशेष हेल्पलाइन जाहीर

मुंबई : वृत्तसंस्था  राज्य सरकारने सुमारे दीड वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र, या योजनेत काही ठिकाणी गैरप्रकार उघडकीस आल्याने शासनाने…

सोलापूरच्या आकाशाला गती; मुंबई विमानसेवा रोज, तिरुपती सेवा लवकरच

सोलापूर : वृत्तसंस्था  मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली सोलापुरातून विमानसेवा आता गती घेत असून, येत्या आठवडाभरात सोलापूर–तिरुपती विमानसेवा सुरू होणार आहे. त्याबाबत प्रशासनाने तयारी सुरू केली असून, ही माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे…
Don`t copy text!