Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
जालना घटनेवरून राज्य सरकारची तातडीची पत्रकार परिषद; लाठी हल्ल्याबद्दल देवेंद्र फडणवीसांनी मागितली…
मुंबई : सध्या मराठा आरक्षणावरून राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे तसेच जालना मराठा समाजावर बांधवांवर पोलिसांनी ज्या पद्धतीने अमानुषपणे लाठी चार्ज केला त्याचे तीव्र पडसाद समाजामध्ये उमटले असून राज्यात ठिकाणी आंदोलन सुरू…
जालना आंदोलकांवरील लाठीमाराची पोलिस महासंचालकांमार्फत चौकशी ; दोषींवर कारवाई करणार ;मुख्यमंत्री…
बुलढाणा :- जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेला लाठीमाराची ही अत्यंत दुर्दैवी घटना असून या घटनेनंतर जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तिच्या रजेवर पाठवण्याचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
मराठा आंदोलकांवरील लाठीमारप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे,दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश, आंदोलकांच्या…
मुंबई, दि. 2 :- "मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवली येथे आंदोलन करणाऱ्या समाजबांधवांवर पोलिसांकडून झालेला लाठीमार, हवेतील गोळीबार, बळाच्या गैरवापरासंबंधी उच्चस्तरीय चौकशीचे आणि दोषी पोलिसांवर…
सत्तेचा गैरवापर करण्यात आलेला आहे;आंदोलन कर्त्यांवर बळाचा वापर मुंबईवरून सूचनेनंतर पोलिसांचा लाठी…
मुंबई : काल झालेल्या जालन्यातील घटनेवर आज पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब म्हणाले की ,शिंदे सरकारने शब्द पाळला नाही त्यामुळे आंदोलन सुरु झालं. मात्र आंदोलन कर्त्यांवर बळाचा वापर करुन चिरडण्याचा…
उद्धव ठाकरे यांना मराठा आरक्षणावर बोलण्याचा अधिकार नाही – प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर…
मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार असताना मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाचा बट्ट्याबोळ केला. त्यांच्या सरकारच्या काळात मराठा आरक्षणाचा प्रश्न डॅमेज करण्यात आला. आता त्यांना या प्रश्नावर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही, अशी…
‘आनंदाचा शिधा’ लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवा- अन्न, नागरी पुरवठा व ग्राहकसंरक्षण मंत्री छगन भुजबळ…
औरंगाबाद, दि. २७ (जिमाका)
गौरी गणेशोत्सवाच्या पार्श्वमिवर सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत आनंदाचा शिधा वितरणाचा निर्णय शासनाने घेतला आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत गणेशोत्सवाच्या आधी आनंदाचा शिधा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावा व…
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची अधिकाऱ्यांसोबत चर्चा
यवतमाळ : केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शासकीय विश्रामगृह येथे आज केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.…
पावसाने ओढ दिल्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा; धरणातील पाणीसाठ्यानुसार…
मुंबई, दि. २२: राज्यात सर्वत्र पावसाने ओढ दिली असून त्यांचे गांभीर्य ओळखून संभाव्य परिस्थितीसाठी उपाययोजनेकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक घेण्यात आली. स्थानिक परिस्थितीनुसार धरणातील पाणीसाठा लक्षात घेऊन जिल्हा…
आजपासून 2410 रुपये प्रति क्विंटल दराने नाफेड व एनसीसीएफकडून कांदा खरेदी सुरू;राज्यातील शेतकऱ्यांना…
नवी दिल्ली, दि. 22: केंद्र सरकार भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ मर्यादित (नाफेड) आणि भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघ मर्यादित (एनसीसीएफ) मार्फत राज्यातील 2 लाख मेट्रिक टन कांदा 2410 रुपये प्रति क्विंटल या…
केईएम रुग्णालयाच्या सहा वार्डचे बांधकाम युद्धपातळीवर पूर्ण करा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : केईएम रुग्णालयाच्या सहा वार्डचे बांधकाम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावे. मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कामावर लक्ष द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज उशिरा…