Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
महाविद्यालयांच्या ‘नॅक’ मूल्यांकनासाठी राज्यसरकारने पुढकार घ्यावा ; विरोधी पक्षनेते अजित यांची मागणी
मुंबई, दि. १३ मार्च - राज्यातील जवळपास ६० टक्के महाविद्यालयाचे नॅक मुल्यांकन झालेले नाही. नॅक मूल्यांकन नसल्याने विद्यार्थ्यांना त्या महाविद्यालयात प्रवेश घेता येणार नाही. महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन केल्यानंतर ३ वर्षांनी परत…
कर्मचारी संपाबाबत तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक ; जुनी पेन्शन…
मुंबई, दि. १३: राज्य शासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या मागणीबाबत अभ्यास करण्यासाठी राज्य शासन प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती गठीत करणार आहे. विहीत कालावधीत ही समिती अहवाल देईल. निवृत्तीनंतर…
खत खरेदीवेळी जातीचा उल्लेख वगळण्याबाबत केंद्र सरकारला विनंती करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 10 : खत खरेदी करताना पीओएस मशीनमधील जातीचा उल्लेख वगळण्याबाबत केंद्र शासनाला विनंती करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. यासंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर…
शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांविषयी अत्यंत असंवेदनशील ;सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्यातल्या…
मुंबई, दि. १० मार्च - नापिकी, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस या नैसर्गिक संकटाने राज्यातली शेती अडचणीत आली आहे. शेतमालाला मातीमोल दर मिळत असल्याने भाजीपाला, शेतमाल रस्त्यावर फेकण्याची वेळ राज्यातल्या बळीराजावर आली आहे. खतांच्या वाढलेल्या किंमती,…
शेतकऱ्यांना खत देण्यासाठी जात विचारणे ही बाब अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक – जयंत पाटील
सांगली : सांगलीत रासायनिक खते खरेदी करताना शेतकऱ्यांना जात विचारण्यात येत असल्याने शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांना रासायनिक खत खरेदी करायचे असेल तर जातीची अट घालण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.…
महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला मदत करणारा अर्थसंकल्प ; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे…
मुंबई : छत्रपती शिवरायांच्या राज्यकारभार जसा अठरा पगड जाती डोळ्यासमोर ठेऊन केला जात होता त्याचाच आदर्श ठेऊन महाराष्ट्राच्या शिंदे-फडणवीस सरकारने २१ व्या शतकातील महाराष्ट्र कुठल्या दिशेला न्यावा व राज्य नंबर १ करण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पातून…
बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याप्रकरणी गुन्हा;संबंधित शिक्षकांचे निलंबन – शालेय शिक्षण मंत्री…
मुंबई, दि. 9 : बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याप्रकरणी राज्य मंडळाच्या मौखिक आदेशानुसार आणि अमरावतीच्या विभागीय मंडळाच्या लेखी आदेशानुसार बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत…
प्रगतीवर आलेले मळभ दूर करणारा, विकासाचे चक्र गतिमान करणारा अर्थसंकल्प ; गोरगरीब, शेतकरी, महिलांना…
मुंबई दि ९ : गेल्या दोन अडीच वर्षातले राज्याच्या प्रगतीवर आलेले मळभ दूर करणारा आणि महाराष्ट्राला देशात एका उंचीवर नेऊन ठेवणारा हा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. अर्थसंकल्पातील “पंचामृत”…
राज्य अर्थव्यवस्थेत ६.८ टक्के वाढ अपेक्षित ; ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२२-२३’ सादर
मुंबई, दि. 8 : ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२२-२३’ चा अहवाल आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. या पाहणीच्या पूर्वानुमानानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेत…
शेतकऱ्यांची ‘जगावे की मरावे’ अशी परिस्थिती ; शेतकऱ्यांना काय मदत देणार आहे हे तात्काळ…
मुंबई दि. ८ मार्च - अवकाळीने 'जगावे की मरावे' अशी परिस्थिती शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे त्यामुळे सरकार शेतकऱ्यांना काय मदत देणार आहे हे तात्काळ जाहीर करावे अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृह सुरू होताच केली.
गेल्या दोन…