Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
बारावीचा निकाल वेळेत लागणार; कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा परीक्षांवरील बहिष्कार मागे
मुंबई : राज्यातील महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध मागण्यांबाबत आज सकारात्मक चर्चा झाली. यामुळे महाविद्यालयीन शिक्षकांनी १२ वीच्या पेपर तपासणीवर टाकलेला बहिष्कार मागे घेतल्याने निकाल वेळेत लागणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक…
ऑनलाईन नोंदणी केलेल्या १५ हजार शेतकऱ्यांचे धान पडून ; व्यापाऱ्यांना स्वस्त किंमतीत धान विकण्याची…
मुंबई, दि. ३ मार्च - ऑनलाईन नोंदणी केलेल्या राज्यातील ३० हजार शेतकऱ्यांपैकी सुमारे १५ हजार शेतकऱ्यांचे धान्य पडून असताना सरकारने कोणतीही कल्पना न देता राज्यातील धान खरेदी केंद्र बंद केली. त्यामुळे धान उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत, तरी…
परिक्षेच्या आधीच बारावीचा गणिताचा पेपर फुटलाच कसा…राज्यात असं वारंवार घडतंयच कसं, सरकार काय…
मुंबई, दि. ३ मार्च - बारावीचे पेपर सुरु आहेत. बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेडराजा येथे परीक्षेच्या आधीच बारावीचा गणिताचा पेपर फुटलाच कसा... पेपरफुटीचे प्रकार असे वारंवार घडतायत कसे, सरकार काय झोपलंय का ? असा संतप्त सवाल करत विधानसभेचे विरोधी…
किमान पुढच्या अधिवेशनाच्याआधी तरी आश्वासन दिलेल्या बैठका लावा ; विरोधी पक्षनेते अजित पवार सरकारवर…
मुंबई, दि. ३ मार्च - विविध आयुधांच्या माध्यमातून सभागृहात सदस्य विविध प्रश्न तळमळीने मांडत असतात. यावेळी सरकारच्यावतीने त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी बैठक लावण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र अनेक मंत्र्यांकडून सभागृहात आश्वासन दिलेल्या बैठकाच…
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शिवाजी पार्कमध्ये प्राणघातक हल्ला
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दादर भागातील माजी नगरसेवक व प्रवक्ते संदीप देशपांडे यांच्यावर आज सकाळी प्राणघातक हल्ला करण्यात आला. देशपांडे हे सकाळी दादर येथील शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉक करत असताना अज्ञात हल्लेखोराने त्यांचावर…
कसब्यातील विजयानंतर शिंदे – फडणवीसांवर जयंत पाटील यांचा हल्लाबोल…
मुंबई दि. २ मार्च - ज्याप्रमाणे महाविकास आघाडी सरकार पाडण्यात आले, ज्याप्रमाणे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती खराब करण्यात आली, या सर्व गोष्टींचा निषेध जनतेने केला आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री…
भाजपच्या बालेकिल्ल्याला महाविकास आघाडीने लावला सुरुंग ; कसब्यात महाविकास आघाडीच्या धंगेकरांचा दणदणीत…
पुणे : महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा दणदणीत पराभव केला आहे. धंगेकर यांनी रासने यांचा 11040 मतांनी पराभव केला आहे. भाजपच्या बालेकिल्ल्याला महाविकास आघाडीने सुरुंग लावला असून, धंगेकरांच्या विजयानंतर…
ज्यांनी हक्कभंग दाखल केला ते वादी असतात तेच समितीत हे नैसर्गिक न्यायाच्या तत्वाला धरून नाही –…
मुंबई दि. २ मार्च - विधीमंडळात ज्यांनी खासदारांच्या वक्तव्यावर हक्कभंग दाखल केला त्याच सदस्यांना हक्कभंग समितीमध्ये घेण्यात आले हे नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाला धरून नसल्याने ही समिती पुनर्गठीत करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते…
खासदार संजय राऊत यांच्या ‘’त्या’’ वादग्रस्त विधानवरून शिंदे-फडणवीस गटाचे आमदार आक्रमक
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कोल्हापुरात प्रसार माध्यमाशी संवाद साधताना एक वादग्रस्त विधान केली आहे, त्या विधानवरून शिंदे- फडणवीस गटाचे आमदार विधान मंडळात आक्रमक झाले आहेत. संजय राऊत यांच्या विरोधात भाजप आमदार अतुल भातखळकर…
रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार हल्लाप्रकरणी एसआयटीमार्फत तपास सुरु – उपमुख्यमंत्री
मुंबई, दि. २८ : रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या अपघाती मृत्युप्रकरणी एसआयटीमार्फत तपास सुरु असून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत…