ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य

राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक…

पदोन्नतीमधील आरक्षण कायम ठेवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात राज्य शासन बाजू मांडणार,  राज्य…

पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात असलेल्या विशेष अनुमती याचिका क्र. 28306/2017 मध्ये शासनाची बाजू मांडण्यासंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळात चर्चा झाली. यावेळी पदोन्नतीमधील आरक्षण कायम ठेवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयातील या याचिकेत…

चीन आणि भारत यांच्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण होतेय; राजकीय पक्षांनी राजकारण न आणता सामूहिक…

मुंबई दि. १३ ऑक्टोबर - देशाच्या सीमेचा थोडाबहुत अभ्यास आहे. गेले काही महिने चीनसोबत आपली चर्चा सुरु आहे. काल त्यांची १३ वी बैठक झाली. ती अपयशी ठरल्याची माहिती आहे. एका बाजुला चीनशी संवाद अपयशी ठरत आहे. दुसऱ्या बाजूला पुंछ येथे प्रतिक्रिया…

पुणे विभागातील 19 लाख 53 हजार 43 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी, विभागात कोरोना बाधित 20 लाख 2 हजार…

पुणे,  दि. 13 :- पुणे विभागातील 19 लाख 53 हजार 43 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 20 लाख 2 हजार 960 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 490 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 41 हजार 427 रुग्णांचा…

राज्यातील महाविद्यालये २० ऑक्टोबरपासून सुरु होणार – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

मुंबई, दि. 13 : राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग दि.20 ऑक्टोबर, 2021 पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे, अशी घोषणा उच्च व…

बंदिस्त सभागृहे आणि मोकळया जागेत येत्या 22 ऑक्टोबरपासून सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यास मान्यता,…

मुंबई, दि. 12: कोविड पार्श्वभूमीवर राज्यातील बंदिस्त सभागृहे आणि मोकळया जागेत होणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यास येत्या 22 ऑक्टोबरपासून मान्यता देण्यात आली असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली. राज्य शासनाने…

भारनियमन केले जाणार नाही, वीज उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत…

मुंबई, दि.12 : कोळसा टंचाईमुळे राज्यातील वीज निर्मिती कमी झाली असून गरजेनुसार खुल्या बाजारातून महागड्या दराने वीज खरेदी करून ग्राहकांची वीजेची गरज भागवली जात आहे. राज्यात कुठेही भारनियमन केले जात नसून वीज उत्पादन वाढविण्यासाठी योग्य नियोजन…

मला तर वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे…! माणूस कोणत्या पदावर आहे ते महत्त्वाचं नाही. तो काय काम करतो…

नवी मुंबई: विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत केलेल्या एका विधानामुळे राज्यात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. मी मुख्यमंत्री नाही असं मला वाटतच नाही, असे जाहीर विधान देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत केलं आहे. विरोधीपक्ष नेते…

शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचे 72 तास अन्नत्याग आंदोलन

लातूर : अतिवृष्टी व पुरपरिस्थीतीमुळे लातुर जिल्ह्यातील शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करण्याच्या मागणीसाठी भाजपने लातूरमध्ये 72 तासांचं अन्नत्याग अंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात भाजपचे नेते…

अनिल देशमुखांच्या नागपुरातील निवासस्थानी सीबीआयची छापेमारी

नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढा झाली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी सीबीआयने आज पुन्हा एकदा छापे टाकले आहेत. आज सकाळी सीबीआयचे एक पथक दाखल त्यांच्या नागपुरातील निवासस्थानी दाखल झाले. यामध्ये…
Don`t copy text!