ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

शेतकऱ्यांचे प्रलंबित अनुदान तातडीने द्या – फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे

मुंबई दि 24 :  भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत प्रलंबित असलेले शेतकऱ्यांचे ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेअंतर्गत प्रलंबित असलेले अनुदान शेतकऱ्यांना तातडीने वितरित करण्यासंदर्भात कारवाई करण्याच्या सूचना फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे…

केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या विधानानंतर शिवसेना आणि भाजप…

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या एका विधानानंतर राज्यामध्ये शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठी घमासान पहायला मिळत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना…

राज्यात कलाकेंद्र, आठवडे बाजार आणि यात्रा लवकर सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक – सांस्कृतिक कार्य…

मुंबई, दि. 23 : गेल्या दीड वर्षापासून राज्यात कोरोनामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली असून अजूनही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका आहे. कोरोनाचे संकट पूर्णपणे टळलेले नसल्याने राज्यातील निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल…

महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

नवी दिल्ली, दि. 23 :  महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना अध्यापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष २०२१ चा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. ५ सप्टेंबर २०२१ रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे…

एकही बालक कुपोषित राहणार नाही राज्यात सॅम-मॅम बालकांसाठी धडक शोधमोहीम – महिला व बालविकास मंत्री ॲड.…

मुंबई, दि. 23 : कोरोना तसेच पावसाळ्यामुळे कुपोषण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन महिला व बालविकास विभागाने नंदूरबार पॅटर्न राज्यभर राबवण्यास सुरूवात केली असून दि. ३१ ऑगस्ट पर्यंत तीव्र (मॅम) आणि अतितीव्र (सॅम) कुपोषणाच्या श्रेणीत असलेल्या…

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; स्वीय सहाय्यका विरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आज त्यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पलांडे या दोघां विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सक्तवसुली संचालनालयाकडून हे आरोपपत्र सक्तवसुली…

लसीकरणासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा – केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड

औरंगाबाद, दिनांक 23 : कोरोना विषाणूपासून दूर राहण्यासाठी शासनाच्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे. मास्क वापरावा, वारंवार हात धुवावेत, सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे. यासह प्रत्येक पात्र नागरिकांनी लसीकरण करून घेण्यासाठी पुढाकार घेण्याचे…

जनतेचे प्राण वाचवण्याला महाराष्ट्राने प्राधान्य दिले हा संदेश जगाला देऊया!- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

मुंबई, दिनांक २३ : काही काळासाठी आपले सणवार, उत्सव बाजूला ठेऊन जनतेचे प्राण वाचवण्याला महाराष्ट्राने प्राधान्य दिले हा संदेश आपण सर्वमिळून जगाला देऊ या, संयम आणि धीराने आधी कोरोनाला हद्दपार करूया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केले.…

देशात जातनिहाय जनगणना करायला पंतप्रधान तयार होतील – नवाब मलिक

मुंबई दि. २३ ऑगस्ट - देशातील अनेक पक्ष जातनिहाय जनगणना व्हावी अशी मागणी करत असून पंतप्रधान यावर तयार होतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.…

गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी एकजुटीने काम करून विकास कामे घराघरापर्यंत‍ पोहोचवा – पालकमंत्री…

सांगली : गावचा विकास साधण्यासाठी विविध विकास कामांबरोबरच आरोग्य व  शैक्षणिक सुविधा उत्तम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. क्षार जमिनीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी एकजुटीने काम करून…
Don`t copy text!