ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे महसूल यंत्रणेला…

जळगाव  : चाळीसगाव शहरासह तालुक्यात सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे तितूर व डोंगरी या नद्यांसह नाल्यांना मोठा पूर आला. यामध्ये शेती, जनावरे आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रारंभीच्या माहितीनुसार वाकडी येथील 60 वर्षीय…

आघाडीचा निर्णय परिस्थितीनुसारच; ईडी, सीबीआय यांसारख्या तपास यंत्रणांपासून सांभाळून राहण्याचा शरद…

मुंबई : केंद्रातील भाजपचे सरकार सूडबुद्धीने वागत असल्याने ईडी, सीबीआय यांसारख्या तपास यंत्रणांपासून सांभाळून राहण्याचा सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना दिल्याचे माहिती समोर आली आहे.…

आता रुग्णालय प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार, विद्युत दोषांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी…

मुंबई, दि. ३१ - कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे. या संदर्भात राज्य सरकारने नुकतेच शासन परिपत्रक जारी केले आहे. काही महिन्यांपूर्वी…

राज्य सरकार कोणत्याही सणाविरुद्ध नाही, तर कोरोनाच्या विरोधात – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ठाणे, दि.३१  : राज्य सरकार हे कोणत्याही सणाविरुद्ध नाही तर कोरोनाच्या विरोधात आहे. कोरोना हा काही सरकारी कार्यक्रम नाही, त्याला अटकाव घालण्यासाठी जगभरात जी शिस्त आणि नियम सांगितले आहेत त्याचे पालन करावेच लागेल,असे सांगताना मुख्यमंत्री…

औरंगाबादच्या कन्नड घाटात 3 ठिकाणी दरड कोसळली, औरंगाबाद-धुळे महामार्ग वाहतूकीसाठी बंद

औरंगाबाद : बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मराठावाडा विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळं औरंगाबादच्या कन्नड घाटात तीन ठिकाणी दरड कोसळली आहे. पहाटे दोन वाजल्यापासून औरंगाबाद धुळे महामार्ग…

तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आरोग्य विभागाने सूक्ष्म नियोजन करावे – पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर, दि. 30 : येत्या 15 ऑक्टोबरपर्यंत कोरोनाची तिसरी लाट येऊ शकेल असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. याचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचे समजते. त्या दृष्टीने आत्तापासून आरोग्य विभागाने ही संभाव्य लाट थोपविण्यासाठी सूक्ष्म…

‘दिलखुलास’ कार्यक्रमात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची मुलाखत

मुंबई, दि. 30 - माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित “दिलखुलास” या कार्यक्रमात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांची 'नियम पाळा,कोरोना टाळा' या विषयावर विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या सर्व…

महाराष्ट्रात जे काही घडतंय ते सर्व राजकीय सूडबुध्दीने – नवाब मलिक

मुंबई दि. ३० ऑगस्ट - महाराष्ट्रात जे काही घडतंय ते सर्व राजकीय सूडबुध्दीने व राजकीय हेतूने घडतंय असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या…

परिवहन मंत्री अनिल परब यांनी माध्यमांशी साधला संवाद, ईडीने पाठविलेल्या नोटिस संदर्भात दिली…

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना सक्तवसुली संचालनालय (ईडी) ने आज नोटीस पाठवले आहे. त्यांना मंगळवारी सकाळी अकरा वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. या संदर्भात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी…

परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस पाठवली, मंगळवारी ३१ ऑगस्टला सकाळी ११ वाजता हजर राहण्याची…

मुंबई: राज्याचे परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांना सक्तवसुली संचालनालयाने नोटीस पाठवली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या संदर्भात ट्विटरवर ट्विट करुन माहिती दिली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने १००…
Don`t copy text!