ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

मराठा समाजातील युवकांसाठी नोकऱ्या, शिष्यवृत्ती, वसतिगृहे तसेच सारथी संस्थेला बळकट करण्यासाठी अनेक…

मुंबई, दि. 19 : मराठा समाजाच्या हितासाठी राज्य शासनाने केवळ गांभीर्याने विचारच केलेला नाही तर अनेक मुद्द्यांवर कार्यवाही देखील केली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर भोसले समितीच्या शिफारशीनुसार सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाने पुनर्विचार याचिका…

बैलगाडी शर्यत तर होणारच, आमदार गोपीचंद पडळकर

सांगली : कोर्टाने बैलगाडी शर्यतींवर बंदी घातलेली असताना देखील भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं आहे. त्यामुळे आता पोलिसांनी पडळकरांना नोटीस बजावली आहे. दरम्यान, यावेळी झरे परिसरात संचारबंदी लागू…

राज्यातील शाळा आणि महाविद्यालयये कधी सुरु होणार? आरोग्यमंत्री राजेश टोपे काय म्हणाले वाचा…

मुंबई :  राज्य सरकारनं शाळा सुरु करण्यासंदर्भात यापूर्वीच निर्णय घेतला होता. पण मुलांचं लसीकरण न झाल्यानं टास्क फोर्सच्या विरोधानंतर हा निर्णय तात्काळ स्थगित करण्यात आला होता. राज्यातील शाळा आणि महाविद्यालयं सुरु करण्याचा निर्णय येत्या ४ ते…

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांची जिल्हा रुग्णालयाला भेट

नंदुरबार दि.19 : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयाला भेट देऊन कोविड विषयक उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी खासदार डॉ.हिना गावीत, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा…

जिल्ह्यातील विकास कामे करताना स्थानिक संस्कृती व परंपरांचे जतन करणे आवश्यक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पालघर, दि. 19 :- जिल्ह्यातील आदिवासी संस्कृती व कला देशामध्ये प्रसिद्ध आहेत. वारली चित्रकला तर जागतिकस्तरावर पोहचली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील विकास कामे करताना आदिवासी संस्कृती व परंपरा यांचे जतन करून विकास कामे करावीत व नवीन…

गौरवशाली परंपरा असणाऱ्या औसा शहराच्या उज्ज्वल भविष्यासासाठी सर्वतोपरी सहकार्य – उपमुख्यमंत्री अजित…

मुंबई, दि. १९ : औसा शहराचा इतिहास समृद्ध, गौरवशाली आहेच, परंतु औसाचे भविष्य अधिक उज्ज्वल, समृद्ध आणि गौरवशाली करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. राज्याचा उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री म्हणून औसावासियांच्या प्रत्येक प्रयत्नाला माझी साथ,…

राज्याचे लोकायुक्त म्हणून निवृत्त न्यायमूर्ती विद्यासागर मुरलीधर कानडे यांचा शपथविधी

मुंबई, दि. १९:- न्यायमूर्ती विद्यासागर मुरलीधर कानडे यांचा आज सकाळी राजभवन येथे राज्याचे लोकायुक्त म्हणून शपथविधी झाला. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी त्यांना पदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित…

“उद्धव ठाकरे नावाप्रमाणे राज्याला उध्वस्त करायला निघाले आहेत.” : नारायण राणे

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आज गुरुवारी सकाळी ११ वाजता मुंबई विमानतळावर आगमन झाले. तेथून त्यांनी आपल्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून जनआशीर्वाद यात्रेचा…

‘माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीकपेरा’

राज्य शासनाने पीक पेरणी बाबतची माहिती गाव नमुना नंबर 12 मध्ये नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वत: भ्रमणध्वनीवरील ॲपद्वारा उपलब्ध करून देण्याबाबतचा ‘ई-पीक पाहणी’ कार्यक्रम टाटा ट्रस्टने विकसित केलेल्या आज्ञावलीचा वापर करून येत्या 15 ऑगस्टपासून…

न्यायपालिकेची स्वतंत्रता धोक्यात घालण्याचे काम कोणाच्या इशाऱ्यावर? लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी…

मुंबई : लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी लोकशाहीचे चारही स्तंभ मजबूत राहिले पाहिजेत, त्यालाच धक्का पोहचवण्याचे काम होत आहे ही चिंतेची बाब असून असे प्रकार थांबले पाहिजेत असे नाना पटोले म्हणाले. लोकशाही व्यवस्थेत न्यायपालिकेला अत्यंत महत्वाचे व…
Don`t copy text!