Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
छत्रपती संभाजीराजेंनी मांडली आपली भूमिका…! मराठा समाजाला दिली आंदोलनाची हाक…!
रायगड : मी संयमी आहे, आजपर्यंत सहन केलं, पण आता मी गप्प बसणार नाही, तुम्ही समाजाचा खेळ केला तर आम्ही गप्प बसणार नाही. काय होईल ते होईल असं सांगत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजाला आंदोलनाची हाक दिली आहे.
येत्या १६…
शिव स्वराज्य दिनानिमित्त विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन
पुणे, दि.5 जून: छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन सहा जून रोजी असतो. हा राज्याभिषेक दिन महाराष्ट्र शासनाने शिव स्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
या दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या…
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी….! मान्सून महाराष्ट्रात दाखल…
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना आनंदी बातमी भारतीय हवामान खात्याने दिली आहे. मान्सून आपल्या निर्धारित वेळेपेक्षा दोन दिवस आधीच रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे येथे दाखल झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.
हर्णे येथून पुढे त्याचा प्रवास…
अनलॉक : “या” जिल्ह्यांचा समावेश तिसऱ्या टप्प्यात! ‘अशी’ असेल नियमावली
मुंबई : राज्यात सोमवारपासून अनलॉक प्रक्रिया सुरु होणार आहे. कोरोना पॉझिटिव्हीटी रेटनुसार पाच टप्प्यांमध्ये अनलॉक प्रक्रिया होणार आहे. या संदर्भात राज्य सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. राज्यात अनलॉक प्रक्रियेसाठी ५ टप्पे तयार…
मराठा आरक्षण : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्राचा समीक्षा अहवाल शासनास सादर
मुंबई, दि.४ :- मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ५७० पानी निकालपत्राचा सखोल अभ्यास करण्यासाठी व पुढील कायदेशीर पर्यायांबाबत शिफारसी करण्यासाठी राज्य शासनाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले…
खासगी रुग्णालयांना म्युकरमायकोसिसच्या उपचारांसाठी अवाजवी दर आकारता येणार नाही – मुख्यमंत्री उद्धव…
मुंबई, दि. ४ : राज्यात म्युकरमायकोसिसच्या (काळी बुरशी) रुग्णांची संख्या वाढत आहे. या आजारावरील उपचार सामान्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसल्याने खासगी रुग्णालयांसाठी या आजाराच्या उपचारांचे दर निश्चित करण्यात आले आहेत. यासंदर्भातील आरोग्य…
राज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत ; नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन
मुंबई दि ३: कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणुचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील…
राज्यातील अठरा जिल्ह्यातील लॉकडाऊन हटवला, राज्यात ५ टप्प्यात शिथीलता
मुंबई : राज्यातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत लागू केलेले कठोर निर्बंध आता हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्ण संख्या कमी होत असल्याने राज्यात एकूण ५ टप्प्यात अनलॉक करण्याचा निर्णय…
अखेर बारावीचे बोर्ड परीक्षा रद्द
मुंबई : राज्यातील बारावीचे बोर्ड परीक्षा रद्द करण्यात आले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शिक्षण विभागाने पाठवलेला प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्वीकारला आहे.
त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि…
कोरोनामुक्त गाव पुरस्कार योजना घोषीत,ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
मुंबई, दि. २ : राज्यातील ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे व गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त होऊन त्याद्वारे तालुका, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावे यासाठी राज्यात कोरोनामुक्त गाव…