ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

सोलापूर जिल्हा

अजित पवारांना श्रद्धांजली; पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत तीन महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी

मुंबई : वृत्तसंस्था मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि. १० फेब्रुवारी) राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतरची ही पहिलीच मंत्रिमंडळ बैठक असल्याने संपूर्ण…

दादांच्या केबिनमध्ये अश्रू अनावर;सुनेत्रा पवारांनी स्वीकारला उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार !

मुंबई : वृत्तसंस्था उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज प्रथमच मंत्रालयात उपस्थित राहून उपमुख्यमंत्रीपदाचा विधिवत कार्यभार स्वीकारला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या जागी ही जबाबदारी स्वीकारणाऱ्या सुनेत्रा पवार…

“हवेत पतंगबाजी कशाला?”: राष्ट्रवादी विलीनीकरणावर फडणवीसांची स्पष्ट भूमिका

मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. “राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा निर्णय हा त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. त्या प्रक्रियेशी माझा थेट…

अक्कलकोट तालुक्यात सहा गटापैकी चार गटांवर भाजपचा झेंडा

अक्कलकोट : मारुती बावडे अक्कलकोट तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गट आणि बारा पंचायत समिती गणांच्या निवडणुकीत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने घवघवीत यश मिळवले असून सहा गटांपैकी चार गट भाजपाने जिंकले आहेत तर बारा गणापैकी…

अक्कलकोटमध्ये भाजपच्या विजयानंतर कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली.या विजयामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून सोमवारी हजारो कार्यकर्त्यांनी एकत्र येत या विजयाचा…

हिंदी लादणाऱ्यांचे आधी कान उपटा”; मोहन भागवतांच्या विधानावर राज ठाकरेंचा घणाघात

मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाषिक वादाबाबत केलेल्या एका विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भाषेच्या आधारावर होणारे वाद हा एक ‘स्थानिक आजार’…

दिल्लीतील हालचालींनी राजकीय वर्तुळात खळबळ; विलिनीकरणाच्या चर्चांना वेग

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींचे संकेत मिळू लागले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (९ फेब्रुवारी) रात्री अचानक दिल्ली गाठून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली आणि आज पहाटेच ते…

राज्यात ७० हजार पदांची ऐतिहासिक मेगाभरती; नव्या डिजिटल पद्धतीने प्रक्रिया

मुंबई : वृत्तसंस्था राज्य प्रशासनातील रिक्त पदे भरून कामकाजाला गती देण्यासाठी राज्य सरकार लवकरच ७० हजारांहून अधिक पदांची नोकरभरती प्रक्रिया राबविणार आहे. ही भरती टप्प्याटप्प्याने आणि संपूर्णपणे नव्या, पारदर्शक पद्धतीने होणार असल्याची…

राज्यात उद्यापासून बारावी परीक्षा ; टोकन सिस्टम आणि कडक नियम

मुंबई : वृत्तसंस्था  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची मुख्य परीक्षा १० फेब्रुवारीपासून राज्यभर सुरू होत आहे. यंदा विक्रमी १५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, ३,३८७…

मंत्री शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे यांना धक्के !

मुंबई : वृत्तसंस्था  सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद गट निवडणुकांत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना मोठा धक्का बसला आहे. कुसुंबी जिल्हा परिषद गटातून त्यांचे निकटवर्तीय अर्चना ज्ञानदेव रांजणे यांचा पराभव झाला असून…
Don`t copy text!