ध्यास विश्वसार्ह बातमीचा

प्रधानमंत्री पीक विमा योजना; शेतकऱ्यांना ‘एक रुपया’त पीक विमा

राज्यात होणारा अवकाळी पाऊस किंवा अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होते. बऱ्याचदा अशा नैसर्गिक आपत्तीमुळे हातचे पीक गमवावे लागते. अशावेळी त्यांना दिलासा देण्यासाठी ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’ राबविली जात आहे. शेतकऱ्यांना…

‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ उपक्रमांतर्गत आरोग्य विभागाची विक्रमी कामगिरी

पंढरपूर: पंढरपूर येथे आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त सार्वजनिक आरोग्य विभागाने वारकऱ्यांची आरोग्य तपासणीचा ‘आरोग्याची वारी – पंढरीच्या दारी’ उपक्रम राबविला होता. आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर दरम्यान निघालेल्या पालखी मार्गावर 6 लाख…

‘त्या’ पार्टीने मला निलंबित केले काय किंवा ठेवले काय मी शरद पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी…

मुंबई दि. ४ जुलै - आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे आणि आता अलीकडे झालीय ती 'नोशनल पार्टी' आहे असा टोला लगावतानाच त्या पार्टीने मला निलंबित केले काय किंवा ठेवले काय मी शरद पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष आहे असे…

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार पहिल्यांदा मंत्रालयात

मुंबई : उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज पहिल्यांदा मंत्रालयात आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आल्यानंतर सर्वप्रथम मंत्रालयाच्या तळमजल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ माँसाहेब, महात्मा ज्योतिबा फुले,…

शिंदे सरकारमुळे निधी मिळवण्यासाठी राष्ट्रवादीच्या आमदारांना अडचण येत होती – प्रफुल्ल पटेल

मुंबई : शिंदे सरकारमुळे निधी मिळवण्यासाठी राष्ट्रवादीच्या आमदारांना अडचण येत होती. राष्ट्रवादीच्या आमदारांच्या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेत जाणं गरजेचे होते अस वक्तव्य राष्ट्रवादी कॉँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी…

रथोत्सव मिरवणुकीने अन्नछत्र मंडळाच्या गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता

अक्कलकोट : (प्रतिनिधी) श्री स्वामी समर्थ महाराज की... जयच्या जय घोषात श्री स्वामी समर्थांच्या पादुका पालखी आणि न्यासाच्या सुशोभित रथाच्या भव्य मिरवणुकीच्या दिंड्या, वाद्यांच्या गजरात, नादब्रह्म पुणे यांच्या ढोल पथकाच्या तालात व अमोलराजे…

गुरुपौर्णिमेदिवशी अक्कलकोटमध्ये लाखो भावीक स्वामी चरणी नतमस्तक !

अक्कलकोट,दि.३ : अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी महाराज की जयच्या जयघोषात लाखो भाविकांनी आज गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.दिवसभर अक्कलकोटमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.दर्शन रांग किमान एक ते दीड…

सोलापूरला तीर्थक्षेत्र दर्जा मिळण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार – पर्यटन मंत्री मंगल प्रभात…

सोलापूर, दि. ३ : सोलापूर हा धार्मिक पर्यटनस्थळांचा जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्याला तीर्थक्षेत्र जिल्ह्याचा दर्जा मिळण्यासाठी राज्य शासनाच्या संमतीने केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवू, अशी ग्वाही पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज येथे…

९ आमदार वगळता बाकीच्या आमदारांना पक्षाची दारे खुली ; काही काळ त्यांच्यासाठी थांबू,मात्र विशिष्ट…

मुंबई दि. ३ जुलै - अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार पवारसाहेबांना आणि मला संपर्क करत आहे. त्यांनी सांगितले आहे की त्यांना धोक्याने तिथे नेले होते. ज्या ९ आमदारांनी शपथ घेतली ते आमदार वगळता तिथे गेलेल्या सर्वांना आमची दारे खुली आहेत. काही…

लाखो भाविकांच्या साक्षीने अन्नछत्र मंडळाचा वर्धापन दिन उत्साहात; गुरु पौर्णिमेनिमित्त भाविकांनी…

अक्कलकोट :(प्रतिनिधी) अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त, सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय..! श्री अन्नपूर्णा देवी, श्री लक्ष्मी नारायण नामाच्या जयघोषात, संपूर्ण देशात अन्न हे पूर्णब्रह्माची साक्ष देणारे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ…
Don`t copy text!