ध्यास विश्वसार्ह बातमीचा

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानाचे आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर, रविवारी होणार पुरस्कार वितरण सोहळा

सोलापूर : श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. रविवार दि २६ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी १२.३० वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश…

पंतप्रधानही संसदेत नसतात त्यांचा चार्जही दुसऱ्याकडे द्या !: नाना पटोले

मुंबई, दि. २२ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अधिवेशनातील उपस्थितीवरून प्रश्न विचारत त्यांचा चार्ज दुसऱ्यांकडे द्यावा अशी विचारणा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आधी संसदेची माहिती घ्यावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी अपवाद वगळता अधिवेशनात कधीच…

सभागृहाच्या भावना दुखावल्या असतील, तर नुसती दिलगिरीच नाही, तर मी सभागृहाची बिनशर्त माफी मागतो…

मुंबई : शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये तुंबळ खडाजंगी पाहायला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात नक्कल करत…

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी; भाजपच्या सदस्यांनी घेतलं…

मुंबई : आज विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं पहायला मिळालं. सभागृहात शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली.…

विधानसभा अध्यक्षांची निवड होणार “ह्या” पद्धतीने, यावर विरोधी पक्षाने घेतला आक्षेप

मुंबई : विधानसभा अध्यक्षांची निवड आता आवाजी मतदानानं होणार आहे. आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्ष निवडणूक संदर्भातील नियम समितीचा अंतरिम अहवाल सभागृहात मांडण्यात आला. माजी मुख्यमंत्री आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी हा अहवाल…

आमदार रवींद्र वायकर ईडीच्या रडारवर, वायकरांची ईडीकडुन ८ तास चौकशी; कारण अस्पष्ट

मुंबई : जोगेश्वरी मतदार संघाचे आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आणि मुख्यमंत्री कार्यालयातील मुख्य समन्वयक अधिकारी रवींद्र वायकर यांची ईडीने तब्बल ८ तास चौकशी केली आहे. नेमक्या कोणात्या कारणासाठी ईडीने चौकशी केली हे अद्याप कळु…

चलो ॲप आणि बेस्ट स्मार्ट कार्डचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : चलो ॲप आणि बेस्ट स्मार्ट कार्डचा उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा सह्याद्री अतिथी गृह येथे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाला. यावेळी  बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबुरकर, बेस्ट समिती सदस्य सर्वश्री…

हिवाळी अधिवेशनात 26 विधेयके व अध्यादेश मांडणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 21 : मुंबईत 22 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात जवळपास 26 विधेयके चर्चेला घेण्यात येणार आहेत. यामध्ये प्रलंबित विधेयके पाच, प्रस्तावित (मंत्रिमंडळ मान्यता प्राप्त) 21 विधेयके अशी एकूण 26 विधेयके व अध्यादेश या अधिवेशनात…

पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या सतर्कतेमुळे वाचले पाच जणांचे प्राण,अक्कलकोट – वागदरी…

मारुती बावडे अक्कलकोट, दि.२१ : पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या सतर्कतेमुळे आणि सहकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे पाच जणांचे जीव वाचले आहेत. सोमवारी,अक्कलकोट - वागदरी रोडवर रात्री साडे नऊच्या सुमाराला शिरवळवाडी पासून २ किमी…

राज्यात लोकशाही बंद आणि केवळ ‘रोक’शाही किंवा ‘रोख’शाही सुरू आहे: देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्याच्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन बुधवारपासून सुरू होत आहे. या अधिवेशनामध्ये राज्य सरकारला विविध मुद्द्यांवर घेरण्याची तयारी विरोधकांनी केली असून अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपानं घेतलेल्या पत्रकार…
Don`t copy text!