ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यात ४८८ शासकीय शाळा होणार आदर्श शाळा

मुंबई : शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राज्यातील ४८८ शासकीय शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. शाळांमधील भौतिक सुविधांचा…

अक्कलकोट तालुक्यात पोषण अभियानाच्या दशसूत्री उपक्रमास प्रारंभ; सीईओ दिलीप स्वामी यांची नवी संकल्पना

मारुती बावडे अक्कलकोट, दि.१ : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात  आलेल्या राष्ट्रीय पोषण अभियानाच्या 'दशसूत्री'  या नाविन्यपूर्ण उपक्रमास अक्कलकोट तालुक्यात बुधवारी प्रारंभ झाला. या…

एकरुख उपसा सिंचन योजनेच्या कामासाठी शंभर कोटींचा निधी द्या ; माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी…

अक्कलकोट, दि.१ :अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी वरदायिनी असलेल्या एकरुख उपसा सिंचन योजनेच्या उर्वरित कामासाठी १०० कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी आज राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली कल्पिता पिंपळे यांची रुग्णालयात जाऊन भेट

मुंबई : ठाण्यातील कासारवडवली येथे कर्तव्य बजावत असताना फेरीवाल्याने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या कर्तव्यदक्ष सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ज्युपिटर रुग्णालयात जाऊन भेट घेत…

कोविडच्या तिसऱ्या लाटेबाबत रविवारी टास्क फोर्सची ‘माझा डॉक्टर’ ऑनलाईन वैद्यकिय परिषद; राज्यातील सर्व…

मुंबई, दि. १ :- कोविडच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन अनेकविध उपाययोजना करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोविड राज्य कृती दलाने रविवार ५ सप्टेंबर रोजी ‘माझा डॉक्टर’ ऑनलाईन वैद्यकीय परिषद आयोजित केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

अल्पभूधारक शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणारे तंत्रज्ञान विकसित करा – कृषिमंत्री दादाजी भुसे

मुंबई : अल्पभूधारक  शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतील, असे तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्री विकसित करण्यावर आयआयटीच्या संशोधकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कृषिमंत्री  दादाजी भुसे यांनी आज केले. श्री. भुसे यांनी आयआयटी, मुंबई येथे भेट दिली. त्यांनी…

बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस; पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या जिल्हा प्रशासनाला २४ तास सतर्क…

बीड : बीड जिल्ह्यातील माजलगाव, गेवराई, बीड यांसह काही तालुक्यांमध्ये काल सायंकाळपासून मुसळधार पाऊस पडत असून, बहुतांश भागात अजूनही पाऊस सुरू आहे तसेच काही तालुक्यात आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे; या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने 24 तास…

नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे महसूल यंत्रणेला…

जळगाव  : चाळीसगाव शहरासह तालुक्यात सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे तितूर व डोंगरी या नद्यांसह नाल्यांना मोठा पूर आला. यामध्ये शेती, जनावरे आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रारंभीच्या माहितीनुसार वाकडी येथील 60 वर्षीय…

आपली अक्का.. स्व. अनुसया ज्ञानदेव माने

मुंबई : साधारण एकवीस वर्षापूर्वीची सोलापुरातील घटना... जुळे सोलापूरतील एका हॉस्पिटलमध्ये मी आता वाचणार नाही अशा अवस्थेत माझी आई अक्का,पत्नी सौ. मंदा आणि माझे जीवलग सहकारी, माणसपुत्रच म्हणा संतोष शिंदे,वशिष्ठ घोडके, सचिन वायकुळे यांनी दाखल…

आघाडीचा निर्णय परिस्थितीनुसारच; ईडी, सीबीआय यांसारख्या तपास यंत्रणांपासून सांभाळून राहण्याचा शरद…

मुंबई : केंद्रातील भाजपचे सरकार सूडबुद्धीने वागत असल्याने ईडी, सीबीआय यांसारख्या तपास यंत्रणांपासून सांभाळून राहण्याचा सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना दिल्याचे माहिती समोर आली आहे.…
Don`t copy text!