ध्यास विश्वसार्ह बातमीचा

इंपिरिकल डेटा तयार करण्याबाबत सर्वपक्षीय बैठकीत सहमती

मुंबई दि. ३:  ओबीसींना राजकीय आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने राजकीय मागासलेपण स्पष्ट करणारा इंपिरिकल डेटा लवकरात लवकर तयार करावा, यासंबंधीचे निर्देश राज्य मागास वर्ग आयोगास देण्यात यावेत यावर आज  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली…

गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याने नवीन निर्बंध नाहीत; गर्दी केल्यास कठोर निर्णय –…

पुणे, दि. 3 : पुणे, पिंपरी चिंचवड महानगरासह जिल्ह्यात लसीकरणावर शासनाचा भर असून  प्रत्येक महिन्याला लसीकरण वाढविण्यात येत असल्याचे सांगतानाच कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या व पॉझिटिव्हिटी रेट कमी असला तरी गाफील राहून चालणार नाही. आरोग्य यंत्रणा…

गोकुळ शुगरला ऊस घातलेल्या शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज

अक्कलकोट, दि.३ : साखर कारखानदारी क्षेत्रातील अनेक संकटावर मात करत धोत्री येथील गोकुळ शुगर कारखान्याने २०२०-२१ या गळीत हंगामात उच्चांकी दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे.हा दर देण्यास उशीर झाला परंतु तो पूर्णपणे शेतकऱ्यांना देण्यात…

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा, राज्यात लवकरच होणार शिक्षक भरती

मुंबई : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरच्या माध्यमातुन मोठी घोषणा केली आहे. राज्यात अवकरच शिक्षक भरती होणार आहे. याबाबत स्वतः राज्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घोषणा केली आहे. या संदर्भात वर्षा…

दारु खरेदीसाठी दोन्ही डोस घेतल्याचा प्रमाणपत्र बंधनकारक

तामिळनाडू : दारू खरेदीसाठी आता लसींचे दोन डोस पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दाखवावे लागणार आहे. दोन्ही लस घेतल्याचा प्रमाणपत्र दाखवल्यानंतरच मद्य खरेदी करता येणार आहे. तमिळनाडूच्या निलगिरी जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. सरकारी…

अक्कलकोट शहरात वन वेची संकल्पना पुन्हा राबविणार, नूतन पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांची ग्वाही

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.३ : अक्कलकोट शहरात येत्या दोन दिवसात फत्तेसिंह चौक ते समाधी मठ हा वनवे पुन्हा सुरू करणार असल्याची माहिती नूतन पोलीस निरीक्षक राष्ट्रपती पदक विजेते अनंत कुलकर्णी यांनी दिली. गुरुवारी, अक्कलकोट…

रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांच्या अडचणींवर सकारात्मक मार्ग काढला जाईल – मुख्यमंत्री उद्धव…

मुंबई, दि.२ : अवकाळी पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सकारात्मक मार्ग निश्चितपणे काढण्यात येईल व आंबा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

घराघरांत नळाद्वारे पाणी पोहचविण्यासाठी कालबध्द कार्यक्रम आखून युद्ध पातळीवर मोहीम राबवा –…

मुंबई, दि.२ :- जल जीवन मिशन अंतर्गत वर्ष २०२४ पर्यंत राज्यातील ग्रामीण भागात १ कोटी ४२ लाख ३६ हजार  नळजोडण्या देण्याचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट मोठे असले तरी हे काम पुण्य देणारे आहे आणि ते आपल्याला करावेच लागेल. २०२४ पर्यंत नळजोडण्यांचे हे…

नुकसान झालेला एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही – पालकमंत्री धनजंय मुंडे

बीड,दि. 2 (जि.मा.का.):- बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला असुन आष्टी तालुक्यातील काही महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यात खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर…

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त राज्य सरकार देणार विविध सवलती – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत…

मुंबई, दि. २ : अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांसाठी सर्वसाधारण कार्यपद्धती निश्चित करण्याला आज ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मंजुरी दिली. राज्यात अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प राबवू इच्छिणाऱ्या कंपन्यांना ऑनलाईन वेब पोर्टलच्या माध्यमातून अर्ज…
Don`t copy text!